तो काळच असा होता, जेव्हा प्रत्येक क्रांतिकरकाला असे वाटे की, या जन्मीचे कार्य पूर्ण करून मरण आले तरी बेहत्तर, परत जन्म याच जन्मभूमीत घेऊया आणि आपला स्वातंत्र्य लढा असाच पुढे चालवूया जन्मभूमी पारतंत्र्यातून मुक्त होईस्तोवर. अशा सर्वोच्च बलिदानाचे मूर्तिमंत रूप हुतात्मा विनायक नारायण देशपांडे.
Read More