Mohammed Iqbal श्रावण महिना हा हिंदूंसाठी पवित्र मानला जातो. मात्र, या श्रावण महिन्यात उत्तर प्रदेशातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवनात मांसाहार देण्याचा प्रयत्न मुख्यध्यापक मोहम्मद इकबाल यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील प्राथमिक शिक्षण संस्थेत दुपारी जेवनाच्या सुट्टीवेळी इकबाल यांनी हे कृत्य केले आहे.
Read More
श्रावण महिन्यात झारखंडच्या बाबा बैद्यनाथ धाम येथे देशभरातून लाखो भाविक भगवान शंकराकडे प्रार्थना करण्यासाठी येत असतात. शिव आशीर्वाद प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कावड यात्रेलाही नुकतीच सुरुवात झाल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. (Baba Baidyanath Dham)
चातुर्मासातील चार महिन्यांपैकी ‘श्रावण’ हा एक महत्त्वाचा महिना. गुरुवार, दि. १७ ऑगस्टपासून निज श्रावण मासारंभ झाला. त्यानिमित्ताने सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणार्या श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यांची माहिती सांगणारा हा लेख...
यावर्षी मंगळवार, दि. १८ जुलैपासून ते बुधवार, दि. १६ ऑगस्टपर्यंत अधिक श्रावणमास असेल. अधिकमासाला ‘पुरुषोत्तममास‘, ‘मलमास’ किंवा ‘धोंड्या महिना’ असेही म्हणतात. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, दि. १७ ऑगस्ट ते शुक्रवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत ‘निज श्रावणमास’ येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव-व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत. त्यानिमित्ताने हा अधिकमास कसा व का येतो? तसेच, अधिकमासात काय करावयाचे असते, याचीही माहिती आजच्या ल
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.
‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेने दि. २३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या मातांसाठी ‘खेळ श्रावणातले’ उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बृह्न्मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षिका भारती भवारी, जी वॉर्डच्या अधिकारी वर्षा गांगुर्डे, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. अपर्णा देसाई, शालेय समितीच्या अध्यक्ष भूषणा पाठारे आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ‘या हृदयीचे त्या हृदयी’ निर्माण झालेले स्नहेबंध इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
आज श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार. श्रावणातल्या सोमवारी गंगा आदी नद्यांतली पाणी घेऊन जाऊन कावड यात्रेकरु महादेवाला अर्पण करतात. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला उगम पावणार्या गोदावरीचेही तेच महात्म्य आहे. या अनुषंगाने प्राचीनतम गोदावरी नदी व तिचा इतिहास, धार्मिक महत्त्व, जीवनावश्यक सर्वतोपरी व्यापक उपयुक्तता याची जाणीव म्हणून जसजशी माहिती, ज्ञान संकलित झाले, ते वेळोवेळी आवश्यकतेनुसार व्यक्त होते. त्यातील आजचा एक पुनर्लिखाणाचा प्रयत्न..!
श्रावण महिना हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला गेला आहे. याच महिन्यात काशीमध्ये विश्वनाथांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.
संपूर्ण निसर्गाला, धरतीला चिंब भिजवून पाऊस उन्हाबरोबर जेव्हा लपंडाव सुरू करतो, तेव्हा श्रावण हलकेच आपल्या आगमनाची चाहूल संपूर्ण सृष्टीला देतो. गडद ढगांचा कापूस दूर सारत, सोनेरी मऊ ऊन शिंपडत, कधी ऊन कधी पाऊस यांच्या जोडीने हा श्रावण मोठ्या ऐटीत येतो. त्याच्या आगमनाने झाडे, फुले, प्राणी, पक्षी, सगळे आनंदी होतात, पण त्याहून जास्त उत्साही आणि आनंदी होतात, ते म्हणजे लेखक-कवी. या साहित्यिकांचे आणि निसर्ग-ऊन पावसाचे नाते सगळ्यात अनोखे. आपण सामान्य माणूस जो विचार करू त्याच्या एकदम विरुद्ध अतर्क्य विचार हे साहित्
श्रावण महिना शुक्रवार पासून सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी मुरूड च्या मार्केट मध्ये राजपुरी येथून टोपलीच्या टोपलीने गटगटे बोंबील सकाळ पासून विक्रीस येताना दिसत होते.
महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काशीनगरीत तशी व्यवस्था या धामामध्ये करण्यात आली आहे. आता दि. १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने भारतातील सर्व पवित्र नद्यांच्या जलाचा अभिषेक काशी विश्वेश्वरावर करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी बारा ज्योतिर्लिंगाचे पुरोहितही उपस्थित राहणार आहेत.
१० तारखेच्या शुक्रवारपासून श्री गणेशोत्सवाला मानसिक उत्साहाच्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. घराघरांत श्री गणेशाचं आगमन झालं. प्रत्येक जण गणेशमय झाला. अशातच महाराष्ट्रातच नाही तर कदाचित भारतदेशात श्रीगणेश महाराज अशा काही थाटात प्रकटले आहेत की, प्रत्येक रूपाची नावे सांगता-सांगता या लेखाचीच सांगता होईल. तसे होऊ न देता आपण या स्तुत्य, आदर्श, मनोबल वाढविणार्या आणि वातावरण भक्तिमय करणार्या एका देखण्या श्री गणेश प्रदर्शनाची माहिती घेऊया.
आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच संस्कृत दिन! संस्कृत भाषेची महती सर्वज्ञात आहे. संस्कृत भाषेतील करिअरला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे मळलेल्या वाटा सोडून संस्कृतमध्ये करिअर करण्याच्या वाटांचा वेध या लेखातून घेऊया...
‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ म्हणत घराघरातल्या बहिणी आणि सासरी गेलेल्या माहेरवाशिणी आपल्या भावाला हौसेने राखी बांधून हा सण फार उत्साहाने, कौतुकाने साजरा करतात. नागपंचमीला माहेरी आलेली बहीण राखी बांधूनच सासरी परत पाठवण्याची रीतभात आहे.श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला होणारे हे रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या भावपूर्ण नात्याचे सुंदर प्रतीक. परंतु, कायद्याच्या एका कलमाने या भावूक हळूवार नात्यावर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे या नाजूक नात्याची चिरफाड झाल्याची अनेक उदाहरणं आज आपल्याला समोर
भाजपच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली. दि. १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या घोषणेचा फज्जा उडणार नाही, याची काळजी घ्या.
उद्या, सोमवार, दि. 9 ऑगस्ट रोजी श्रावण मासारंभ. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील श्रावण महिन्याचे पावित्र्य, महात्म्य आणि उत्सवी परंपरेचे चित्रण करणारा हा लेख...
स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याप्रमाणेही अवस्था आरशासारखी वा एखाद्या शुद्ध व शांत तळ्याच्या पाण्याप्रमाणे असते. मनाद्वारे बाहेरून प्राप्त झालेले संस्कार नसण्याइतके शांत झाल्यास त्या मूळ अवस्थेला ‘चित्त’ असे म्हणतात. एखादी ‘स्प्रिंग’ ताणून धरल्यास व नंतर सोडल्यास जशी ती मूळ अवस्थेत परत येते, तद्वत चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत राहू दिल्यास ते आपणहून उत्क्रांतीच्या उच्च अवस्था प्राप्त करीत असते.
शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हजारो भाविकांऐवजी फक्त ५ भक्त; जलाभिषेकालाही परवानगी नाही
प्राचीन काळी गावात दवंडी देऊन लग्नासाठी निमंत्रित केले जाई. विशेषत: राजघराण्यातील लग्नाची निमंत्रण देण्याची ती पद्धत होती. दवंडी ऐकून लोक लग्नाला जात. पुढे दवंडीची जागा लखोट्याने घेतली. लखोट्याची जागा लग्नपत्रिकेने घेतली. आता तर पत्रिका व्हॉट्सअॅप, मोबाईल अॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांद्वारे पाठवल्या जातात. एका मराठी युवा उद्योजकाने मात्र डिजिटल लग्नपत्रिका संकेतस्थळाच्या रूपाने तयार केली आहे. त्याच्या मते अशा प्रकारची मराठी समाजातील लग्नाची ही पहिलीच पत्रिका आहे. हा अनोखा प्रयोग त्याने स्वत:च्या
ग्राहकांसाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, त्याचा कोणताही वापर न करता केवळ व्यवस्थेच्या नावाने शिमगा करणार्या बहाद्दरांसाठी श्रावणीचा लढा हे एक आदर्श उदाहरण आहे. ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत शाळेत शिकविलेले धडे श्रावणीने प्रत्यक्षात आणत ‘ग्राहकदेवो भव:।’ या ब्रीदाची सत्यता प्रत्यक्षात साकारली आहे.
श्रावण महिना हा वेदादी शास्त्राच्या श्रवणावर आणि स्वाध्यायावर भर देतो. श्रवण नक्षत्र याच भावनेशी अनुसरून आहे. या महिन्यात प्रत्येकाने धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. विशेषत: वैदिक साहित्यात दडलेल्या कल्याणकारी विचारांचे अध्ययन आणि श्रवण करणे आवश्यक आहे. कारण, वेदवाणी ही 'पावमानी' म्हणजेच सर्वांना पवित्र करणारी आहे. तिचे अध्ययन करणारा सदैव आनंदी राहतो.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे.
तांब्या-पितळ्याला स्वच्छ आणि लख्ख करण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी वापरली जाते . परंतु आता पितांबरी चांदीलाही नव्यासारखी चमक देते. इतकंच नव्हे तर पितांबरी शायनिंग पावडरमुळे आता तांबं , पितळ, चांदी, अल्युमिनियम आणि लोखंड अशा पाच धातूची भांडी नव्यासारखी लख्ख होतात
गेल्या आठवड्यात बाजाराने अजिबात उसंत न घेता रोजच आपटी खाल्ली. आपल्याकडे श्रावण 'पाळण्या'ची संस्कारी शिकवण आहे. बाजार श्रावणात निर्देशांकांची हिरवळ दाखवेल की श्रावणसरी बाजाराची स्वच्छता करतील येत्या काळात हे अनुभवायला मिळेलच.
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.
श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ मध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.
दीपावलीचा दीपक नैराश्य घालवून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा स्वानंद आणि स्वावलंबन विकसित करण्यासाठी मंगलमय दिवाळी व निवासी शिबीर शनिवार 3 रोजी श्रवण विकास मंदिर कर्णबधिर शाळेत आयोजित करण्यात आले.
शेतकऱ्याचा मित्र होऊन राहणं पसंत करतो. सगळा निसर्ग पूजनातून मनात उतरत जातो. रंगीबेरंगी फुलांनी रानं नटतात. सगळीकडे हिरवाई दृष्टीस पडते. रंगांचा अनोखा मेळ बघताना श्रावण अधिकच सुंदर होऊन जातो.
पारंपरिक मराठी वेशभूषा करत शेकडो महिला सूर धरत नृत्य करत होत्या. त्या नृत्याचा बाज मंगळागौरीचा होता. चेंबूरच्या ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या मराठी प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळेनेने पालक महिलांसाठी ‘खेळ श्रावणा’तले असा आगळावेगळा उपक्रम मंगळवार २१ ऑगस्ट रोजी शाळेतच आयोजित केला होता.