श्रावण

कायद्याच्या कचाट्यात अडकला राखीचा रेशमी धागा...

‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ म्हणत घराघरातल्या बहिणी आणि सासरी गेलेल्या माहेरवाशिणी आपल्या भावाला हौसेने राखी बांधून हा सण फार उत्साहाने, कौतुकाने साजरा करतात. नागपंचमीला माहेरी आलेली बहीण राखी बांधूनच सासरी परत पाठवण्याची रीतभात आहे.श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला होणारे हे रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या भावपूर्ण नात्याचे सुंदर प्रतीक. परंतु, कायद्याच्या एका कलमाने या भावूक हळूवार नात्यावर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे या नाजूक नात्याची चिरफाड झाल्याची अनेक उदाहरणं आज आपल्याला समोर

Read More

'हिंदूचा पवित्र महिना श्रावणात तरी मंदिरं खुली करा'

शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Read More

कोरोनामुळे यंदा श्रावण महिन्यात काशीत शांतता!

हजारो भाविकांऐवजी फक्त ५ भक्त; जलाभिषेकालाही परवानगी नाही

Read More

लग्नपत्रिकेला हायटेक बनविणारा डिजिटल दवंडीकार

प्राचीन काळी गावात दवंडी देऊन लग्नासाठी निमंत्रित केले जाई. विशेषत: राजघराण्यातील लग्नाची निमंत्रण देण्याची ती पद्धत होती. दवंडी ऐकून लोक लग्नाला जात. पुढे दवंडीची जागा लखोट्याने घेतली. लखोट्याची जागा लग्नपत्रिकेने घेतली. आता तर पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईल अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांद्वारे पाठवल्या जातात. एका मराठी युवा उद्योजकाने मात्र डिजिटल लग्नपत्रिका संकेतस्थळाच्या रूपाने तयार केली आहे. त्याच्या मते अशा प्रकारची मराठी समाजातील लग्नाची ही पहिलीच पत्रिका आहे. हा अनोखा प्रयोग त्याने स्वत:च्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121