मुंबई शहरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यात मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी ही आंदोलन केले.यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विद्यार्थ्यांवर ही दडपशाही का असा सवाल यावर विद्यार्थी व विरोधकांनी विचारला.
Read More