Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
Read More
Murshidabad case वक्फ सुधारित कायद्यावरून झालेल्या हिंसाचारातील समसेरगंज परिसरातील जाफराबादेतील जमावाने हरोगोविंद दास वय वर्षे (७०) आणि त्यांचा मुलगा चंदन वय वर्षे (४०) यांची हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्याचे नाव जियाउल शेख असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनवरून त्याची घटनास्थळी उपस्थिति सिद्ध झाली आहे.
Hindu Bachao मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार उसळला. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांच्या अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. शमशेरगंजमध्ये झालेल्या हिंसाचारात मशिदीजवळ जमलेल्या जमावाने हिंदू कुटुंबांची घरे विशेषत: लक्ष्य केल्याचे वृत्तात म्हटले आहे. बंगालमधील या हिंसाचारात आतापर्यंत ३१५ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. Murshidabad Voilence Update
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नसल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतल्यानंतर राज्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला. या घटनेच्या चौकशीसाठी सध्या नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. Murshidabad Voilence SIT Inquiry
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर येऊन पोहोचले. झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार आणि शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या उन्मादामुळे परिसरात दहशत पसरली असून अनेक हिंदू कुटुंबांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा हिंसाचार तीन महिन्यांपूर्वी रचलेला सुनियोजित कट होता. परदेशातून निधी मिळाल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला आहे. West Bengal violence Preplanned
Mamata Banerjee प. बंगाल हा तर धर्मांधांचा बालेकिल्लाच! त्यातही मुर्शिदाबाद जिल्ह्यात 66 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची आणि 34 टक्क्यांसह हिंदू तिथे अल्पसंख्याक. मग काय, मुर्शिदाबादमध्ये धर्मांधांनी रस्त्यावर उतरून अक्षरशः थैमान घातले. नासधूस केली. जाळपोळ करून अख्खा जिल्हाच वेठीस धरला. काल त्यांनी कोलकात्यात इमामांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. म्हणजे, ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार झाले, त्या पीडितांपेक्षा, त्या अन्यायासाठी उकसवणार्यांसमोर ममतादीदींनी नांगी टाकली. हिंदूंचे कितीही रक्त सांडले, त
Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ह
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका
Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे.
Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. संबं
पश्चिम बंगालमधून एक विचित्र घटना पुढे आली आहे. येशील एका कट्टरपंथीयाने हिंदू मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर लघूशंका केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच यावर सर्वत्र संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
रा. स्व. संघातील कार्यकर्त्याच्या कुटुंबियांसह झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
विजयादशमी उत्सवानिमित्त घरात उत्सव सुरू असतानाच रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकासह त्यांची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंधु प्रकाश पाल, असे त्यांचे नाव असून ते पेशाने शिक्षक होते. पोलीसांना घटनास्थळी धारदार शस्त्र आढळले आहेत. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. घटनास्थळाहून हत्येनंतर एक तरुण पसार झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकाराची सीब