kolhapur : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलंय.
Read More
Raj Thackeray Tweet महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन शब्दातच आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.