उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २
Read More
महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शनिवार, दि. १८ डिसेंबर रोजी ‘बदलता जम्मू-काश्मीर, नये कदम नयी तस्वीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. मनोज कोटक, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, आ. कालिदास कोलंबकर आणि आ. तमील सेल्वम आदी मान्यवर उपस्थित होते.
‘युवक प्रेरणा फाऊंडेशन’ची स्थापना १५ वर्षांपूर्वी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या पुढाकाराने झाली. मुलुंड येथील कालिदास नाट्यसंकुलातील भव्य पटांगणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. या उत्सवामध्ये सामाजिक भान राखत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला. त्यातील सामाजिकता इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचे वडिल किशोरभाई कोटक यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
“महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बहुसंख्याक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे या हिंसाचारास कारणीभूत असलेल्या ‘रझा अकादमी’ आणि ‘पीएफआय’ या देशविरोधी संस्थांवर बंदी घालण्यात यावी,” अशी मागणी उत्तर-पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी बुधवारी लोकसभेत केली.
अमरावती, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात हिंसाचार माजविणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार, गृहखातं आणि पोलीस यांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न विचारल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बहुसंख्यांक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.
खा.मनोज कोटक यांचा मलिकांवर घणाघात
या दिवाळीत भारतीय समान घेऊन त्याला प्रसारित करूया' असे आवाहन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले आहे.
खासदार मनोज कोटक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'कोविश्रम' या पुस्तकाचे सादरीकरण केले.
कोटक यांची औषधनिर्मिती कंपनीसोबत बैठक राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या व त्या रुग्ण्संख्येला पुरवल्या जात असलेल्या वैद्यकीय सेवा यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोरोना व दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक औषधांची दिवसेंदिवस भासणारी कमतरता, यामुळे सर्वसामान्य या दुहीत भरडला जात आहे.
मनोज कोटक यांच्या पत्राला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
गेल्या ६ दिवसांमध्ये ४ रुग्णालयांमध्ये घडले आगी आणि ऑक्सिजन संबधित प्रकार
बुलेट ट्रेनविषयी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे
‘सेवा परमो धर्म:’, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे खा. मनोज कोटक. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे ईशान्य मुंबईच्या रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. मनोज कोटक यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी कोविड काळात केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...
ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक मनोज कोटक भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते. मात्र, २०१९च्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी तातडीने गटनेतेपदाचा राजीनामा देऊन दुसर्या अभ्यासू नगरसेवकाला संधी द्यायला हवी होती.
उत्कल जागृती सेवा संघ या संस्थेच्या वतीने रविवार, ४ ऑगस्ट रोजी ‘शहिदों को नमन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा येथील हल्ला तसेच अन्य हल्ल्यांमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर ते मुलुंड या मुंबईतील पूर्व उपनगरांचा भाग मोडतो. या भागात अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेले आहे.
मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे.
ईशान्य मुंबईचा गड महायुती कायम राखणार
भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना वगळून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना संधी देण्यात येत आहे.