ठाणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नॅरेटीव्ह चालले. पण विधानसभा निवडणुकीत झिरो झाले.तेव्हा, खोट्या नॅरेटीव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळले असेल. अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर ( MLA Kelkar ) यांनी मविआवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे. असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिला आहे.
Read More