महाराष्ट्राच्या संदर्भातच सांगायचे म्हणजे मुंबई-पुणे सोडून एक हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारे सर्वाधिक उद्योग नागपूर येथे सहा असून त्यानंतर औरंगाबाद येथे चार व नाशिक आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे. उद्योजकतेचा महानगरांकडून शहरांकडील हा समृद्धी मार्ग नक्कीच विचारणीय ठरला आहे.
Read More