१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
०८ मे २०२५
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
(rebels killed in Chandel district Manipur) विशेष प्रतिनिधी बुधवारी मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत किमान दहा बंडखोर ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिली आहे...
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पाकिस्तानने एक पत्र लिहीत सिंधू जल कराराचा पुनर्विचार करा अशी विनवणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे...
( Ban flying drones in Thane city ) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे...
( Draupadi Murmu questions to Supreme Court ) विशेष प्रतिनिधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम १४३ (१) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला एक संदर्भ पाठवला आहे, ज्या अंतर्गत न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कायदेमंडळांनी अलीकडेच मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित केली आहे. भारताच्या इतिहासातील हे एक दुर्मिळ पाऊल आहे...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे...