०६ मे २०२५
Karnatka मध्ये सुरु झालेल्या आगळ्या वेगळ्या Human Libraryची गोष्ट!..
नैनिताल अत्याचारप्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय? एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय आहे?..
Pahalgam terror attack LIVE : Turkey Supports Pakistan Against India? Chandrashekhar Nene..
काय आहेत हे ८ हजार कोटींचे करार? यातून काय नवे बदल घडणार आहेत?..
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसली जाऊन धारावी एक विकसित शहर म्हणून उदयास येईल. विकासाचा हा सूर्योदय होत असतानाच आता धारावीतील तरुणांना रोजगाराच्या अनेकानेक संधीही उपलब्ध होत आहे...
२९ एप्रिल २०२५
#Shrigonda #SantSheikhMohammed #WaqfBoard संत शेख महंमद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकेच मानाचे स्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने प्रकरण चागलेच तापले आहे...
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?..
क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवले जाते. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे...
दै मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंच वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त " समाजसुधारक जगत्ज्योति महात्मा बसवेश्वर " विशेषांकाचे प्रकाशन. बसव परिषद, बंगळुरू चे अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते आज राज्यसभा खासदार अजित गोपछडे,ज्येष्ठ ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
०७ मे २०२५
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने ..
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताने बुधवारी ७ मे पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. या मिशनमध्ये जवळपास ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे...
( minister ramdas athawale on operation sindoor ) ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची तळे नेमकी हेरून उध्वस्त केली.दहशतवाद नेस्तनाबूत करण्यासाठी सिन्दुर ऑपरेशन महत्वाचे ठरले आहे.या अतुलनीय कामगिरी बद्दल भारतीय सैन्याचा आम्हाला कायम अभिमान असून ऑपरेशन सिंदूर द्वारे सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद आहे...
भारताने पाकिस्तान विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना योग्य उत्तर दिले आहे. बुधवारी पहाटे झालेल्या या गुप्त कारवाईत भारताने पाकिस्तानात १०० किमी आत घुसून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. मोठी गोष्ट म्हणजे मरकज तैयबावरील हल्ल्यात लष्करचे दोन उच्च दर्जाचे दहशतवादी हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दासिर मारले गेले आहेत. या दोघांनाही लष्करच्या दहशतवादी कारवायांचे सूत्रधार मानले जात होते. Abdul Malik & Mudassir killed during Operation Sindoor..
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले ..
( Operation Sindoor ) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर मसूद अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे...