२९ एप्रिल २०२५
#Shrigonda #SantSheikhMohammed #WaqfBoard संत शेख महंमद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकेच मानाचे स्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने प्रकरण चागलेच तापले आहे...
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?..
क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवले जाते. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे...
दै मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंच वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त " समाजसुधारक जगत्ज्योति महात्मा बसवेश्वर " विशेषांकाचे प्रकाशन. बसव परिषद, बंगळुरू चे अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते आज राज्यसभा खासदार अजित गोपछडे,ज्येष्ठ ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
विजय वडेट्टीवारांना पहलगाममधील दहशतवाद्यांचा पुळका!..
२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने ..
३० एप्रिल २०२५
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ..
Rafale-M aircraft deal with France is a testament to India's growing dominance काल फ्रान्सबरोबर झालेला ‘राफेल-एम’ विमानांसाठीचा करार, हा भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करणाराच म्हणावा लागेल. भारत-पाक दरम्यान केव्हाही संघर्षाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती ..
२७ एप्रिल २०२५
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या ..
२६ एप्रिल २०२५
Pakistan economic crisis दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकचे आर्थिक कंबरडेच भारताने मोडले असून, सिंधू जलवाटप करार रद्द केला आहे. यातून काय साध्य होणार, असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना या नद्यांचे पाकसाठी असणारे महत्त्व समजून घ्यावे लागणार आहे. ..
सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. दि. 16 मे रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे...
लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे...
प्रेमाच्या कोशिंबिरीत रोजच्या नात्यांचे चविष्ट तुकडे असतात, पण काही चवी जिभेवर रुळायला थोडा वेळ लागतो, अगदी गुलकंदासारखं! गुलाबाच्या पाकळ्या जशा साखरेत मुरतात, काळाच्या कुशीत विश्रांती घेतात आणि मग कुठे त्या चवीला गंध लाभतो. ’गुलकंद’ हा चित्रपटसुद्धा तसाच एक अनुभव देऊन जातो. ही केवळ प्रेमकथा नाही, ही आहे भावना, नात्यांचे अस्पष्ट कंगोरे आणि त्या नाजूक नात्यांत मिसळलेला दाट गोडवा. कधी अल्लड हास्य, कधी सुस्कारा, तर कधी हलकासा सल, अशा मानवी भावनांचे मिश्रण एकत्रित करत ही कथा आपल्याला प्रेमाच्या गूढतेकडे, त्याच्..
‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ आयोजित दोनदिवसीय समाजमाध्यम साहित्य संमेलनात समाजमाध्यम, अभिव्यक्ती, समाजमन अशा वेगवेगळ्या विषयांवर सृजनसंवाद घडला. या साहित्य संमेलनाचा थोडक्यात घेतलेला मागोवा.....
महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्रातील कंपन्या कमी आहेत. पण महाराष्ट्राला गेमिंग क्षेत्रातील राजधानी बनवण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २ मे रोजी व्यक्त केला...