०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
भारतभूमीत येऊन धर्माशी नडलेल्या इस्लामिक कट्टरपंथींना #OperationSindoor च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर #OperationSindoor #India #Bharat #Pakistan #NarendraModi #AjitDoval #Breaking #MockDrill #ऑपरेशनसिंदूर #News #MahaMTB..
०६ मे २०२५
Karnatka मध्ये सुरु झालेल्या आगळ्या वेगळ्या Human Libraryची गोष्ट!..
नैनिताल अत्याचारप्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय? एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय आहे?..
Pahalgam terror attack LIVE : Turkey Supports Pakistan Against India? Chandrashekhar Nene..
काय आहेत हे ८ हजार कोटींचे करार? यातून काय नवे बदल घडणार आहेत?..
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसली जाऊन धारावी एक विकसित शहर म्हणून उदयास येईल. विकासाचा हा सूर्योदय होत असतानाच आता धारावीतील तरुणांना रोजगाराच्या अनेकानेक संधीही उपलब्ध होत आहे...
२९ एप्रिल २०२५
#Shrigonda #SantSheikhMohammed #WaqfBoard संत शेख महंमद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकेच मानाचे स्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने प्रकरण चागलेच तापले आहे...
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?..
क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवले जाते. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे...
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
‘युएनआरडब्ल्यूए’ या संस्थेवर कायदेशीररित्या कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. कारण, ही संस्था संयुक्त राष्ट्र संघाचा भाग आहे. यापूर्वी अमेरिकेची ही नीती होती. त्यामुळे आताही या संस्थेवर कारवाई होऊ नये,” असे ‘युएनआरडब्ल्यूए’ म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टाईन शरणार्थी साहाय्यता एजेन्सीच्या वकिलांचे म्हणणे. मात्र यावर ट्रम्प म्हणाले, “संस्थेवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे न्यायालयात उत्तर द्यावेच लागेल.”..
समाजातील दिव्यांग मुले आणि वयोवृद्धांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे प्रा. महेश पाटील यांच्याविषयी.....
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काल ‘मिसाईल स्ट्राईक’ने भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसह थेट त्यांच्या मुख्यालयांना लक्ष्य करीत भारताने आपले दहशतवादविरोधी कारवाईचे पोलादी मनसुबेही सिद्ध केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरातील 244 जिल्ह्यांत नागरी संरक्षणाच्या हेतूने मॉकड्रिलचे आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आणि तशा ड्रिल्स काल देशभरात पारही पडल्या. पण, देशातील काही नतद्रष्टांनी या मॉकड्रिलची ‘मॉकरी’ करण्यातच धन्यता मानली. यामध्ये संजय राऊतांसारख्या ..
परकीय शत्रूला मारणे सोपे असते. खरा कस लागतो, तो स्वकीयांविरोधात लढताना. आज सरकारपुढेही महाभारतातील अर्जुनासारखाच प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय स्वार्थापुढे विरोधकांना देशहित दुय्यम वाटते. सरकारने घेतलेल्या देशहिताच्या निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे प्रश्न पडतो की, एकटे मोदी किती आघाड्यांवर लढणार?..
‘पाकिस्तानी दहशतवादी आम्हाला मारत आहेत, तुम्ही काही तरी करा,’ असे जागतिक व्यासपीठावर रडगाणे गाणारे आपले नेतृत्व होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की, तो आता इतिहास झालेला आहे आणि आता चिमूटभर लाल सिंदूरचा वचपा असंख्य दहशतवाद्यांची मुंडकी छाटून घेतला जाईल, हे न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले...