१८ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनकार्य म्हणजे अनेकांसाठी दीपस्तंभ आहे. शिवरायांकडून प्रेरणा घेत राजा छत्रसाल यांनी आपलं स्वतंत्र राज्य कसं उभारलं ? हेच जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 | Maharaja Chhatrasal ..
विकास बनसोडेला एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली? काय आहे नेमकं प्रकरण?..
विधानपरिषदेवर वर्णी लागलेल्या तीन उमेदवारांचा राजकीय इतिहास काय?..
ठाकूर की देव? जुहू येथे स्थायिक होणारे पहिले मराठी स्टार कोण? सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आयुष्याचा हा खास आढावा! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ..
मुंबई- गोरेगाव येथील मोतीलालनगर वसाहत पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय 'म्हाडा'ने घेतला आहे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर,आता अदानी समूहाने मुंबईतील मोतीलाल नगरच्या ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावली ..
१७ मार्च २०२५
Panipat येथे उभारणार मराठ्यांचे शौर्य स्मारक. नेमकं या स्माराकाचं महत्व काय असेल जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमतून..
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या ..
मालेगावात वोट जिहादसाठी फंडिंग! काय आहे इनसाइड स्टोरी..
विक्रम गोखले – एक नटसम्राट, ज्यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये आपली अढळ छाप सोडली. दमदार आवाज आणि उत्तम अभिनयासाठी ओळखले जाणारे गोखले यांनी अनुमती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल यांसारख्या ..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मार्च अखेरीस विमान सेवेला प्रारंभ होईल. अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला राज्याचे ..
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
१३ मार्च २०२५
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला...
( Shivaji maharaj devotees demand construction of Shiv Pratap memorial at the Pratapgad fort ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी दिनांक १७ मार्च रोजी कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रस्तावित शिवप्रताप स्मारकासंदर्भात सविस्तर चर्चा झाली...
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने दि. ६ एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्रीरामांची जयंती रामजन्मभूमीवर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार असल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले. सोमवारी यासंदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा प्रसिद्ध करण्यात आली. Ramnavami in Ayodhya..
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सोमवारी माटुंगा यशवंत नाट्यसंकुल येथे झालेल्या नियामक मंडळीच्या बैठकीमध्ये कामाच्या तणावामुळे नाट्य परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मात्र बैठकीमध्ये हा राजीनामा नामंजुर झाल्याने त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. नाट्य परिषदेमधील वादामुळे हे राजीनामा नाट्य घडल्याची कुजबूज असली तरी दामले यांनी राजीनाम्यासाठी कोणतेही वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे...
( Bombay High Court dismisses PIL against MMRDA and MEIL ) ठाणे जोड बोगदा प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) देण्यास आव्हान देणारी जनहित याचिका (पीआयएल) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हैद्राबाद येथील पत्रकार रवी प्रकाश यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत एमईआयएलच्या परदेशी बँकच्या हमी अवैध असल्याचा आरोप करण्यात आला होता, परंतु या याचिकेत अपेक्षित न्यायालयीन योग्यता नसल्याने ती फेटाळण्यात आली...
नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारामुळे सध्या वातावरण तापले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारातील आकडेवारी जारी केली. या घटनेचा सूत्रधार लवकरच कळणार असून नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले...
( Skill Department to provide skilled manpower to Navi Mumbai Airport Mangal Prabhat Lodha ) नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. ‘सिडको’ आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यानिमित्त हजारो प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची संधी मिळणार आहे. कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी सबंधित लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे...
मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..