१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
१३ मार्च २०२५
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
०६ मार्च २०२५
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ..
०५ मार्च २०२५
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. ..
रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि. १६ मार्च रोजी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला (leopard death in ratnagiri). चिपळूणमधील घटनेत कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत इसमाने स्वसंरक्षणासाठी बिबट्याच्या शरीरात भाला घुसवून त्याच्या जीव घेतला (leopard death in ratnagiri). तर रत्गागिरीत लोखंडी तारेच्या फाश्यात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना शिकारीच्या असून वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (leopard death in ratnagiri)..
sexually abused उत्तर प्रदेशातील हथरस जिल्ह्यात एका अल्पवयीन चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका मुस्लिम युवकाने हैवानी कृत्य करत संबंधित अल्पवयीन पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून गेला. संबंधित अल्पवयीन मुलीने या घडलेल्या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली होती. आरोपीचे नाव अमन असल्याची माहिती समोर आली आहे...
Unnav उत्तर प्रदेशातील उन्नवमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आपल्या पथकांसोबत घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे...
Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..
Revanth Reddy तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी पत्रकारांप्रती खालच्या भाषेचा वापर करत त्यांचा अनादर करत आहेत. समाज माध्यमांवर काही पत्रकारांनी रेवंती रेड्डी यांना धारेवर धरले. त्यावरून आता रेवंती रेड्डी यांचा तिळपापड झाल्याने त्यांनी पत्रकारांना खालच्या भाषेचा दर्जा दाखवला आहे. जर अशा टीका टीप्पणी केल्यास तुम्हाला नग्न अवस्थेत परेड करण्यास सांगेन. टीका करणे हा एक भाग असतो पण कौटुंबिक अपमान सहन करणार नाही...
Abu Qatal लष्कर -ए तोएबाचा दहशतवादी अबू कताल याला १६ मार्च २०२५ पाकिस्तानातील झेलममध्ये अज्ञात व्यक्तींना ठार मारले. घटनेच्या वेळी अबू कटालवर सुरक्षा रक्षकासोबत जात होता, तेव्हा काही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी १५-२० राऊंड गोळीबार केली असल्याची धक्कादायक घटना घडली.या हल्ल्यात त्याच्यासोबत त्याचा रक्षकही मारला गेला आणि तो स्वत:ही जागीच मरण पावला गेला आहे...
कविवर्य सुरेश भट यांच्या गजलेचा वारसा पुढे नेणारे त्यांचे शिष्य ज्येष्ठ गझलकार राजेंद्र शहा यांचे १५ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाली. त्यांच्यामागे, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. गेल्या चार दशकांपासून काव्यलेखनाच्या प्रांतात कार्यरत असलेल्या शहा यांनी विविध कविसंमेलन आणि गज़ल मुशायरामध्ये सहभाग घेतला होता...
"भारतामध्ये परिवर्तनाच्या चळवळी मध्यमवर्गाने सुरू केल्या होत्या, परंतु याच मध्यमवर्गाने आता या सामाजिक चळवळी गिळंकृत केल्या आहेत" असा दावा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला आहे. ज्येष्ठ लेखक अशोक बेंडखळे यांच्या ' ५१ नामवंतांची भाषणे' या पुस्तक प्रकाशानाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवयित्री नीरजा, संधिकाल प्रकाशनाचे अरविंद जोशी, वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे विश्वस्त प्रमोद महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर मध्यम वर्गावर टीका करताना पुढे म्हणाले की " पूर्वीच्या ..