१७ मार्च २०२५
Panipat येथे उभारणार मराठ्यांचे शौर्य स्मारक. नेमकं या स्माराकाचं महत्व काय असेल जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमतून..
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या ..
मालेगावात वोट जिहादसाठी फंडिंग! काय आहे इनसाइड स्टोरी..
विक्रम गोखले – एक नटसम्राट, ज्यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये आपली अढळ छाप सोडली. दमदार आवाज आणि उत्तम अभिनयासाठी ओळखले जाणारे गोखले यांनी अनुमती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल यांसारख्या ..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मार्च अखेरीस विमान सेवेला प्रारंभ होईल. अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला राज्याचे ..
शुन्यातून सुरुवात करोडोंचा व्यवसाय, ऊर्जा क्षेत्रासारख्या कठीण क्षेत्रात कोट्यवधींचा व्यवसाय उभारत आरती कांबळे यांनी यामिंग ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून ईशान्य भारतात आपला व्यवसाय मोठा करणाऱ्या आरती कांबळे यांची मुलाखत...
चंद्रकांत मांढरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकार होते. त्यांच्या अभिनयाचा भारदस्तपणा, ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका, तसेच चित्रकलेतील योगदान मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अढळ आहे. राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, खंडोबा अशा अनेक भूमिकांनी ..
निव्वळ द्राक्षे विकून केली कोट्यवधींची कमाई, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच शेतीत आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून सातासमुद्रापार व्यवसाय उभारणाऱ्या फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे यांची मुलाखत...
१३ मार्च २०२५
पाकिस्तानात संपूर्ण रेल्वे हायजॅक! कोण आहे बलुचिस्तान आर्मी? काय आहे मागण्या?..
लाडकी बहिण योजनेबाबत नवे अपडेट्स काय?..
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली ..
सर्बियामध्ये सध्या जे प्रचंड आंदोलन सुरू आहे, त्याचे मूळ एका दुर्दैवी घटनेत असले, तरी त्याचे स्वरूप आणि परिणाम हे केवळ त्या घटनेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. नोवी साड येथील रेल्वे स्थानकाचे छत कोसळल्यामुळे सुरुवात झालेल्या संतप्त प्रतिक्रिया, आता व्यापक राजकीय आंदोलनाकडे वळल्या आहेत. साधारण सव्वा तीन लाख नागरिकांनी एकत्र येत सर्बिया सरकारविरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलन करणार्या नागरिकांच्या मागण्या स्पष्ट आहेत, प्रशासनाने घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारावे, संस्थात्मक पारदर्शकता वाढावी आणि नागरी सुरक्षेला ..
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले...
भारत हा २०२८ पर्यंत जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास ‘मॉर्गन स्टॅनली’ने नुकताच व्यक्त केला आहे. वाढ अशीच होत राहिली, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०३५ पर्यंत १०.३ ट्रिलियन डॉलर्स इतका असेल. त्यानिमित्ताने अर्थचिंतन.....
‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन.....
मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर कार्यरत असलेल्या डॉ. संपदा संत यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा.....
हा लांब पल्ल्याचा हिवाळी स्थलांतरी पक्षी असून तो पूर्व पॅलेआर्क्टिकपासून आग्नेय आशियात स्थलांतर करतो. (pallas grasshopper warbler)..