२९ एप्रिल २०२५
#Shrigonda #SantSheikhMohammed #WaqfBoard संत शेख महंमद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकेच मानाचे स्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने प्रकरण चागलेच तापले आहे...
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?..
क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवले जाते. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे...
दै मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंच वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त " समाजसुधारक जगत्ज्योति महात्मा बसवेश्वर " विशेषांकाचे प्रकाशन. बसव परिषद, बंगळुरू चे अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते आज राज्यसभा खासदार अजित गोपछडे,ज्येष्ठ ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
विजय वडेट्टीवारांना पहलगाममधील दहशतवाद्यांचा पुळका!..
२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने ..
३० एप्रिल २०२५
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ..
(Civil Defence Mock Drill) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात...
(People have become distant digital world Gaur Gopal Das) “धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसे जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. या संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे, ही काळाची गरज आहे,” असे मत प्रेरणादायी वक्ते आणि लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले...
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात छत्तीसगढवरुन नवीन टस्कर हत्ती दाखल झाला आहे (gadchiroli new tusker). गडचिरोलीत असणाऱ्या हत्तीच्या कळपातील एक टस्कर हा छत्तीसगढमध्ये गेला होता (gadchiroli new tusker). रविवार दि. ४ मे रोजी जेव्हा त्याने पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश केला, तेव्हा त्यासोबत दुसरा एक टस्कर हत्ती आल्याची नोंद 'स्टाईप्स अॅण्ड ग्रीन अर्थ फाऊंडेशन'ने (एसएजीई) केली आहे. (gadchiroli new tusker)..
मेट गाला २०२५ मध्ये आपल्या पहिल्यावहिल्या उपस्थितीसाठी सज्ज होत असलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आपल्या गर्भातील बाळाशी संवाद साधताना, पिझ्झाचा आस्वाद घेताना आणि आपल्या ‘नवीन शरीरात’ हॉट वाटत असल्याचं सांगताना दिसते...
‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारणारा एजाज खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर चारकोप पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर एजाज खान फरार असून, त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे...