०९ मे २०२५
जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत ..
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी पाकिस्तानची अवस्था होताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने जगभरातील देशांकडून आर्थिक मदत मागितली आहे. पाकिस्तानी सरकारचा आर्थिक व्यवहार ..
पाकिस्तानच्या राजकारण आणि लष्करातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाने पुन्हा एकदा मोठे वळण घेतले आहे. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना लष्करप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या जागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन ..
भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केल्याची मोठी माहिती समोर येत आहे. नौदलाने केलेल्या हल्ल्यात कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ..
भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. ..
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फोडणाऱ्या लष्करप्रमुख आसीफ मुनीरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात येण्याची शक्यता आहे. भारताने पहलगाम हल्ल्याच्या बदमला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविले होते. त्याला पाकिस्तानी ..
०८ मे २०२५
पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई ..
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा दणका गुरुवारी सकाळी लाहोरला बसला असून पाकिस्तानच्या या प्रमुख शहराची हवाईसुरक्षा यंत्रणा भारताने उध्वस्त केली आहे. त्यामुळे आता लाहोरसह रावळपिंडी आणि इस्लामाबादही भारताच्या लक्ष्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे...
पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले ..
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यानंतर, पाकिस्तान खोटेपणा आणि अफवांच्या जोरावर लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पीआयबी फॅक्टचेकद्वारे पाकला येथेही दणके बसत आहेत. पीआयबीद्वारे अशा खोट्या माहिता बुरखा अवघ्या काही मिनिटातच ..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
०७ मे २०२५
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
( kotwal Compassionate policy ) कोतवाल संवर्गातील (महसूल सेवक) कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू झाले असून, सेवेत असताना मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघातामुळे काम करण्यास असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे...
( Self-Redevelopment meeting at Konkan Divisional Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या अभ्यासगटाची दुसरी बैठक गुरुवारी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली...
( All IPL matches cancelled ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असलेल्या बीसीसीआयने आयपीएलचे पुढील सर्व सामने रद्द करण्याची घोषणा केली आहे...
जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तान सरकारने अपेक्षाही केली नसेल. यावेळी १०० नाही तर थेट ३०० किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताकडून मोठे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौके आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आले असून कराची ..
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी पाकिस्तानची अवस्था होताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने जगभरातील देशांकडून आर्थिक मदत मागितली आहे. पाकिस्तानी सरकारचा आर्थिक व्यवहार विभागाने एक्स पोस्ट करत ही मागणी केली आहे. युद्धामुळे आमच्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, आणि सरकारकडे पैसा कमी आहे. त्यामुळे आम्ही संयुक्त राष्ट्र , आणि इतर देशांकडे मदतीसाठी विनंती केली आहे...