कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती
पुढे वाचा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी नगरसेवकांच्या नावाने पत्रक काढून ही कारवाई केली. पक्षाचा आदेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ही कारवाई केल्याची माहिती या पत्रकामामध्ये देण्यात आली आहे.
सत्तेचा इतका अतिरेक देशात पहिल्यांदाच होत असून ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला आहे.
अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीतील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. श्रीपाद छिंदमने शिवसेना उमेदवार बोराटे यांना मतदान केल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे.
अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीत भाजपने इतर पक्षांना शह देत बाजी मारली आहे.
अहमदनगरमधील कळस या गावात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. या गावातील एका विहिरीत चोरीला गेलेल्या १५ दुचाकी सापडल्या आहेत.
अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती.
२०१८च्या महानगरपालिकेच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले होते. भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याला अहमदनगरमधून तडीपार करण्यात आले आहे.
हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या २० ट्रेकर्सनी गड उतरण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व ट्रेकर्स कल्याणचे रहिवासी आहेत.
'गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आंदोलनात्मक लढा सुरू आहे. मागासवर्गीय समितीने राज्य सरकारकडे अहवालही सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे १ डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा'', असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे दिले.
अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात आठ जण जागीच ठार झाले.
शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा नसून पुनर्निरीक्षणाचा आहे, असे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे.
अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना पत्रकार, लेखक पुरस्कार घोषित
आज दुपारी एमएच १२ एचझेड २९५३ ही स्कॉर्पियो गाडी नगरहून सोलापूरच्या दिशेने जात होती.
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
अनेक कारणांमुळे चर्चे असलेले संभाजी भिडे गुरुजी आज नगर येथे दाखल झाले आहे. आज त्यांची पटेल मंगल कार्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने नगर येथे झाल्या कारणाने त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
अहमदनगर येथे पु्न्हा एकदा दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली आहे. जामखेड येथे गोळीबार करुन दोन तरुणांची हत्या करण्यात आली, यामुळे संपूर्ण नगर हादरून गेले आहे, नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अध्यक्ष राहुल गांधींनी या प्रकरणात शिर्डीतील साईबाबांना यामध्ये आणत ‘शिर्डीच्या चमत्कारांची तर काही सीमा नाही,’ असे ट्विट केले. ज्या प्रकरणाशी शिर्डीचा, साईबाबांचा कोणताही संबंध नाही
या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यावर देखील कारवाई करत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
'आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि शिवसेनाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपने संगनमताने शिवसैनिकांची हत्या केली आहे.' असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राप जगताप यांच्यासह चार जणांना नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना नगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने या सर्वांना येत्या १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अहमद नगर येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती. केडगावमधील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अहमद नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. या घटनेविरोधात अहमदनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.
राज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जनतेचा संयमाचा बांध फुटत चालला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
संघाची संपूर्ण कार्यपद्धत ही मला चांगलीच माहित असून संघ सीमेवर युद्धस्थितीत काय करेल याची नुसती कल्पनाच केले बरी' अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे. श्रीगोंदा येथे हल्लाबोल यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत. त्यापैकी एक लाख १६ हजार शेतकऱ्यांच्या खाती ८०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे.
शिर्डीतील साईबाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी एका तासात सहा हजार भाविकांचे नियोजन आहे. संपूर्ण वर्षात अडीच कोटी भाविक येथे दर्शनाला येतात.
भीमराव गस्ती साहित्य नगरीमध्ये दामू अण्णा दाते सभागृहात १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. प्रभुणे बोलत होते. ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ ही या संमेलनाची संकल्पना आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या धक्कादायक हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने फितूर साक्षीदारांवर कारवाई व्हावी, यासाठी सरकार आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
गेल्या १८ तारखेला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना दोषी ठरवत शिक्षेस पात्र घोषित केले होते. यानंतर २२ तारखेच्या सुनावणीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
या तिन्ही आरोपींनी अत्यंत अमानुष असे कृत्य केले असून त्यासाठी या सर्वांना जन्मठेपेऐवजी फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी केली आहे
भाजपच्या राज्य शासनाला ३ वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारच्या विरोधासाठी महाराष्ट्र काँग्रेस आयोजित जनआक्रोश मेळाव्याला सुरुवात झाली असून राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यरत नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा अहमदनगर यांचे सहकार्याने आयोजित न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिध्दी, उन्नत शेती – समृध्द शेतकरी, किसान आधार संमेलन २०१७ चे उदघाटन कृषी व फलोत्पादन मंत्री फुंडकर याचे शुभहस्ते झाले.
येत्या १ ऑक्टोंबर, २०१७ रोजी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर या विमानसेवेमुळे भाविक आणि नागरिकांची सोय होणार असून शिर्डी हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार
सत्तेत राहुनही विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले आहेत. शनिवारी शिवसेनेने मुंबईत महागाईच्या विरोधात आंदोलन केले होते. महागाईच्या विरोधात केलेले आंदोलन अभिनंदनीय आहे असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेचे कौतुक केले असून सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे.
यापूर्वी उत्सवाच्या मुख्य दिवशीच समाधी मंदिर उघडे ठेवण्यात येत होते, परंतु साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उत्सवाच्या प्रथम व मुख्य दिवशी असे दोन दिवस समाधी मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे.’
गुणवत्ता आश्वासन संचालनालय अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त अहमदनगर येथील गुणवत्ता आश्वासन नियंत्रक
‘शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी’ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ ’रक्त संकलन केंद्रा’चे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात संग्रहालय आणि भक्तनिवासासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी केली.
पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सध्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. गुन्ह्यांची पद्धती लक्षात घेऊन तपासाची पद्धत बदलावी लागत आहे.
श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान शिर्डी मार्फत श्री गुरुपौर्णिमा उत्सव सन 2017 हा दिनांक 8 ते 10 जूलै, 2017 पावेतो तीन दिवस साजरा करणार आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने येत्या शनिवार दिनांक ८ जुलै ते सोमवार दिनांक १० जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
नगर शहरात होणारे चेन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच रस्त्याने जाताना होणारी छेडछाड, चोरीच्या घटना रोखण्यासाठी हे बीट मार्शल आता शहरातून गस्त घालणार आहेत.
क महिन्याच्या वेतनाचा चेक यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नगर जिल्ह्यातील आमदारांनी सर्वप्रथम कर्जमाफीसाठी मदत केली आहे.
अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
राज्यात दुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, तसे झाल्यास महाराष्ट्र दुग्ध व्यवसायात प्रथम क्रमांकाचे राज्य असेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी काल कोपरगाव येथे व्यक्त केला. शा
शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मौजे घोटण येथे स्थलांतरीत करण्याबाबत या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबे घेतली दत्तक
पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी शिवाराची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्येबरोबच सर्व अडचणी जाणून घेतल्या. शिवार संवाद हा चांगला उपक्रम असून त्यामुळे थेट जनतेशी संवाद साधता येतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करता येतात.
योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा इत्यादीसाठीचा खर्च करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात अहमदनगर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी व्ही. व्ही. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिकेची निर्मिती शिर्डी संस्थान करणार असल्याचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी जाहीर केले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवशी या योजनेला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अहमदनगर जिल्हयात विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने उपोषण, मोर्चा, रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत.
अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न - बंडारु दत्तात्रय
चुरशीच्या सामन्यात मानाच्या गदेची कुस्ती जिंकन्याचा मान महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी पटकावला.
मुंगेवाडी गावातील ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री पेयजल योजना आदी योजनांचाही लाभ देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थे शिर्डीतर्फे साई पालखी निवारा येथे सुरु करण्यात येणाऱ्या आय.ए.एस.ॲकॅडमीच्या गर्व्हनर कौन्सिल पदाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला कार्डीयाक रुग्णवाहीका देणगी.
या इमारतींमध्ये राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करुन त्यांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळवून देणेकामी निवृत्त राजपत्रित अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली आय.ए.एस. अॅकॅडमी सुरु करणेस मान्यता देण्यात आलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी येथे २५ वर्षापूर्वी सुरु केलेल्या जलसंधारण कामांतून प्रेरणा घेऊनच राज्य शासनाने हे अभियान सुरु केले आहे.
देवळाली प्रवरा आणि संगमनेर नगरपरिषदांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २ कोटींचे बक्षीस
दारणा धरणातील बिगरसिंचन आरक्षित पाण्याचे समान प्रमाणात वाटप केले जावे असे आदेश जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
गोरगरीब आणि सर्वसामान्य मागासवर्गीय घटकांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत, हा या इमारत उभारणीचा उद्देश
संत तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे विट्ठलराव विखे पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिपादन
ग्रामीण भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते बनविण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर पाच वर्षांच्या देखभालीचीही जबाबदारी टाकण्यात आली आहे. रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आप पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर टीका करत पक्षाच्या पराभवाची करणे सांगितले आहेत.