भगवान श्रीकृष्णांनी हातात शस्त्र न घेता बुद्धीच्या बळावर महाभारताचे युद्ध पांडवांना जिंकून दिले, तर कौटिल्यानेही बुद्धिचातुर्याचा वापर करत, सिकंदराचा आणि नंतर धनाढ्य मगध सम्राटाचा पराभव केल्याचे सर्वविदीत आहे. त्यामुळे महाभारताचे महानायक भगवान श्रीकृष्ण ..