अटल स्वयंसेवक !अटलजी हे हाडाचे स्वयंसेवक होते. बाकी कितीही मानमरातब मिळाले तरी त्यांची खरी ओळख ते एक सत्य स्वयंसेवक होते हीच आहे. आपल्या आचरणाने त्यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे...
सत्य साधू ओळखाया | बुद्धि द्यावी गणराया ||म्हणोनि बुद्धि द्या गणराया | देव देश धर्म ताराया | आणिक साधु ओळखाया | प्रार्थना करी सदाशिव ||..
निमित्त कठुआचे, विद्वेषाचे राजकारण जुनेचकठुआचा प्रकरणाचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो हे माहिती असूनही भाजप गाफिल राहिला हीच सर्वांत मोठी चूक. निष्पाप मुलीला न्याय मिळावा अशी कितीही तळमळ भाजपच्या व देशवासियांच्या मनात असली तरीही आंदोलनकर्त्यांच्या मनात मात्र काय चाललंय हे ओळखता न येण्याचा ..
लिंगायत बांधवांनो, सावधान ! महात्मा बसवेश्वरांचा इतिहास बदलला जातोयसर्वच महापुरुषांनी आयुष्यभर खस्ता खाऊन एकेका क्षेत्रात आपले काम उभे केले आहे. कर्नाटकची निवडणूक महिनाभरात संपेलही पण बसवेश्वरांच्या या गुन्हेगारांना कठोर शासन कधी व कसे मिळणार?..
अलिप्त राष्ट्र चळवळीची प्रासंगिकताभारताने विकसनशील राष्ट्रांच्या तिसऱ्या विश्वाचे नेतृत्त्व करण्यापेक्षा मुख्य प्रवाहात येऊन संपूर्ण जगाचेच नेतृत्त्व करायला हवे ही मोदींची महत्त्वाकांक्षा कोणापासूनही लपून राहिलेली नाही. मोदींच्या या अश्वमेध यज्ञात मग अलिप्त राष्ट्र चळवळीच्या प्रासंगिकतेवर ..
महाराष्ट्रात फूट पाडण्याचा ‘साहेबी कावा’घडलेल्या घटनेसाठी डावे आणि उजवे एकमेकांना शिव्या देत बावळटपणे एकमेकांना दोष देत आहेत. डाव्यांसाठी हा नेहमीचा कार्यक्रम असला तरीही खरंतर या प्रकरणात दोघांनाही वापरून घेतले जात आहे. अर्थात हे ‘जाणते’ राजकारण महाराष्ट्राला नवे नाही...
चहावाल्याला गणित शिकवू नका ... !खरंतर कोळसा घोटाळा आणि टू जी घोटाळ्याच्या निम्म्या किंमतीत बुलेट ट्रेन भारताला मिळत आहे. त्याचा आनंद मानायचे सोडून विरोधक मोदींनाच गणित शिकवत बसले आहेत ही खरी गंमत आहे...
ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्याविरोधात केलेली तक्रार आज मागे घेतली असली तरी त्यानिमित्ताने निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायला लागणार आहेत...
अटलजींच्या स्वप्नातील भारत साकार करणारा प्रकल्प : नदीजोड प्रकल्पवास्तविक नदीजोड प्रकल्प हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक. १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झाले ते अनेक पक्षांचे कडबोळे घेऊनच...
सांगे वडिलांची किर्ती तो येक मूर्खराजीव यांची कारकीर्द वयाच्या ज्या टप्प्यावर संपली साधारण त्याच टप्प्यापासून राहूल यांना कदाचित आपली पक्षाध्यक्षपदाची सुरूवात करावी लागेल. आई - वडिलांनी जे यश मिळवलं ते मिळवायला मात्र राहूल यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे हे मात्र ..
अधुऱ्या दोन कहाण्या ...दोघेही खरंतर भारतीय राजकारणातले दिग्गज आणि मातब्बर नेते. आपापली कारकीर्द दोघांनीही १९६०च्या दशकात सुरु केली. दोघांनीही आपापले कर्तृत्व गाजवताना पंतप्रधानपदाची अपेक्षा ठेवली आणि दोघांचीही ती अपूर्णच राहिली.....
भारतीय रेल्वे बदलत आहे ...यावेळी मात्र उलटंच घडलं. टि.सी. त्याच्या जवळ जाताच तो माणूस त्याला तिकिटाआडून पैसे देऊ लागला. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. टि.सी.नं ते पैसै घ्यायला नकार दिला आणि म्हणाला .....
बंगालमध्ये हिंदू किती सुरक्षित...?पश्चिम बंगालमध्ये गेल्या मंगळवारी, १३ डिसेंबरला, मिलाद उन नबी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवेळी, काही माथेफिरू मुस्लिम तरूणांनी गावातल्या हिंदू समाजाच्या घरांवर बॉम्बनं हल्ला करून संपत्तीचं मोठं नुकसान केलं...
समान नागरी कायदा : मुस्लिम महिलांची स्वातंत्र्य चळवळदेशात सध्या समान नागरी कायदा लागू करण्यासाठी पुन्हा एकदा वातावरण तयार होत आहे. अनेक सामाजिक संस्था तसेच सरकारही याबाजूने विचार करत आहे. मात्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने यास विरोध केला आहे. इस्लाममधील शरिया कायद्यामुळे होणारी मुस्लिम महिलांची गळचेपी ..
अयोध्येच्या मंदिरात राहूल गांधी ... ???राहूल गांधी आपल्या किसान यात्रेदरम्यान काल अयोध्येत गेले आणि माध्यमांत एकच खळबळ उडाली. गांधी दर्ग्यातही गेले मात्र ते नित्याचेच असल्यामुळे त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नसावी. एकंदरच गांधी परिवार आणि काँग्रेस यांनी गेल्या काही दशकांत मंदिरांपासून ..
या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण ... ? संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच सुरु झाले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून काँग्रेस विरोधी पक्षात जाऊन बसला आहे. मात्र गेल्या कित्येक दशकात विरोधी बाकांवर बसायची सवय नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस काँग्रेस नेत्यांना विरोधी बाकांवर ..
साहेबांनी दिलेली ‘दोन कामं’ जयंत पाटील करणार ?गेल्या चार वर्षांत सर्व राजकीय-सामाजिक आंदोलनांमधून हवे ते 'मायलेज' राष्ट्रवादीला न मिळाल्यामुळे अस्वस्थता आणखी वाढत आहे. २०१९ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या नियुक्तीकडे पाहायला हवे...
‘मला काय त्याचे’ ही प्रवृत्ती सोडायला हवीयेत्या वर्षभरात अशा अनेक घटना घडतील ज्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला केला जाईल. विरोधक एकत्र येतील व आपल्याच धार्मिक मान्यतांवर आघात करतील. मात्र त्यावेळी ते विशिष्ट एका पक्षाच्या किंवा संस्था-संघटनेच्या विरोधात आहे असे म्हणून गप्प बसण्यात शहाणपण नाही ..
न्यायासाठी नव्हे तर राजकीय स्वार्थासाठीचे आंदोलनएखाद्या निष्पाप मुलीच्या मृत्यूला राजकीय स्ट्रॅटेजी बनवून वॉर रूममधल्या लोकांना कामाला लावलेले सर्व समाजाने पाहिले आहे. हत्येच्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला करण्याचे हे डावे कारस्थान भारताला नवे नाही. मात्र प्रत्येकवेळी तोंडावर पडूनही त्यांची खोड ..
लिंगायत समस्येचे मूळ आणि कलबुर्गी कनेक्शनमहाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावावर जे झाले तेच सध्या कर्नाटकात सुरु आहे. महापुरुषांच्या इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांची या समाजाशी, धर्माशी, संस्कृतीशी असलेली नाळ तोडण्याचा हा डाव आहे. निवडणुकांना घाबरून जाऊन हिंदू धर्मात उभी फूट पाडण्याचा ..
‘स्वरांजली’च्या निमित्ताने ...समाजामध्ये संघाच्या वाढत्या स्वीकारार्हतेची संघानेही तितकीच गंभीर दखल घेतल्याचे दिसते. स्वरांजली हा कार्यक्रम संघाच्या याच अधिक समाजाभिमुख होण्याच्या टप्प्याचे द्योतक आहे...
बौद्धविरोधी रोहिंग्यांना भारताने आश्रय का द्यावा ?रोहिंग्या मुस्लिमांचे मूळ भांडण हे म्यानमारमधील बौद्धांशी आहे. त्यामुळे रोहिंग्या भारतात आले तर त्याचा सर्वाधिक धोका हा येथील बौद्ध समाजाला होणार आहे...
सुबह का भूला शाम को वापस आएगा ?सध्या केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दोघेही दिल्ली सरकारविषयी कोणताही वाद उद्भवणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कदाचित त्यांना कोणा सूज्ञ व्यक्तीने तसा सल्ला दिला असावा...
पतंजलिच्या ‘दन्तकान्ति’ला घाबरून कोलगेटची ‘वेदशक्ती’?भारतासारख्या एका विकसनशील देशातील एखादा भणंग सन्यासी कोणते तरी उत्पादन बाजारात आणतो, ते ही कोणतेही प्रभावी मार्केटिंग कॅम्पेन न करता आणि त्याचे नावही इंग्रजी नसून संस्कृतमधील आहे हे पाहून सुरुवातीला या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पतंजलिकेड दुर्लक्ष ..
ही तर वैचारिक पराभवाची कबूलीमहाराष्ट्रात राजकारण करायचे तर शिवाजी महाराजांना टाळता येणार नाही हे जाणण्याइतके पवार चाणाक्ष नक्कीच होते. शिवाजी महाराज म्हणजे 'हिंदुत्त्व' नव्हे तर 'मराठा' हे नवे समीकरण त्यांना समाजात रुजवायचे होते. त्यातूनच मराठावादाचा अतिरेक करणाऱ्या राजकारणाला ..
जाहिरातींमधील स्त्री-दर्शनाचा नवा भारतीय पायंडा : पतंजलीजाहिरातींमधून अर्धनग्न स्त्री दाखवूनच व्यवसाय वाढवता येतो या पाश्चात्य गृहितकाला पतंजलीने मुळापासून हादरवून सोडले आहे.....
हिंदूंचे नवे वर्ष नेमके कोणते ???मुळात हिंदू नववर्षाचा भाव नीट समजून घ्यायला हवा. हिंदूंच्या सगळ्याच सणांप्रमाणे हा ही सण हा पर्यावरणीय बदलांशी जोडलेला आहे. नवीन वर्षामागची मूळ कल्पना ही सृष्टीचक्राशी जोडलेली आहे.....
'कॅशलेस'साठी पर्याय निवडा पण सावधपणेपेटीएम हे अँप One97 Communications या भारतीय कंपनीद्वारे चालवले जाते. मात्र केवळ इतकेच माहिती असणे पुरेसे नसून या कंपनीमध्ये ओतलेला पैसा नेमका कोणाचा आहे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे...
'व्हाईट कॉलर' मतदारांनो सावध व्हा !! तशी आमची सोसायटी खूपच सोफिस्टिकेटेड बरं का. कोणीही उमेदवार आला तर आमचे लोक पैसे अजिबात घेत नाहीत. किंबहुना अशा उमेदवाराला दारात सुद्धा उभा करत नाहीत...
गोव्यातही 'आप'ला नमोफोबियागोवा विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन सोशल मीडियावर आतापासूनच राजकीय धुमश्चक्रीला सुरूवात झाली आहे. त्याची काही उदाहरणं आता समोर यायला सुरूवात झाली आहे...
आ हा हा .. 'रम्य' ते पाकिस्तान..या लेखातील फोटो आणि आशय याचा परस्पर संबंध लागल्यास स्वत:ला स्वर्गारोहणाची किल्ली मिळाली आहे असे समजावे...