भारताला मिळणार ड्रोनविरोधी कवचाचे संरक्षण!नुकतीच क्षेपणास्त्र आणि ड्रोनविरोधी कवचाची पूर्तता करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानिमित्ताने ड्रोनयुद्धाची व्याप्ती, वाढलेले धोके यांचा मागोवा घेणारा हा लेख.....
‘ऑपरेशन सिंदूर’ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णायक नेतृत्वाची झलकएकीकडे अफगाण-पाकिस्तान सीमा पेटलेली असतानाच, सवयीप्रमाणे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला पुन्हा आण्विक हल्ल्याची धमकी दिली. गेल्यावेळी दिलेल्या धमकीनंतर आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या पार्थ पराक्रमाने ..
लडाखमधील रस्ते विकासाचे बहुआयामी फायदेलेह-लडाख हा देशाच्या सामरिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश. या प्रदेशाची सुंदरता नेत्रदीपक अशीच! मात्र, दीर्घकाळ या भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने, सैन्य आणि आर्थिक समृद्धी या दोहोंच्या गतीवर मर्यादा येत होत्या. मात्र, ..
नानासाहेब पेशवे दुसरे : भारताच्या1857 सालच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे शिल्पकार : भाग 2कंपनी सरकारची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी अनेक भारतीयांनी लढा दिला. काहींचा लढा हा व्यक्तिगत असून, अनेकांनी समूहाने असीमित शौर्य दाखवले. मात्र, कंपनी सरकारच्या बळापुढे अनेकदा अपयशच हाती लागले. अशावेळी सर्व भारतीयांना एकत्र करून संघटित लढा देण्यात ..
ट्रुडोंचा राजीनामा आणि भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यताडोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जागतिक परिस्थितीमध्ये मोठ्या वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये अनेक बदल असले तरी लक्षणीय असलेले बदल म्हणजे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा होय! ट्रुडोंच्या बेताल वक्तव्याने भारताशी असलेले कॅनडाचे ..
स्पीड बोट आणि प्रवासी बोटीचा अपघात : कारणे आणि उपाययोजनाकाही दिवसांपूर्वी नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवासी ‘नीलकमल’ बोटीला धडक ( Boat Accident ) दिल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या बोटीतील दहा प्रवासी आणि तीन नौदल कर्मचारी ..
ग्रेट निकोबार प्रकल्प : अंदमान द्वीपसमूहाचा विकासमार्गभारताच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे ही सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची. तेव्हा, या बेटांचे सामरिक, सागरी व्यापार मार्गावरील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, केंद्र सरकारने ग्रेट निकोबार प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु, ..
जागतिक युद्धसंघर्ष आणि भारतासाठी धडा...रशिया-युक्रेन युद्ध असो वा इस्रायल-हमास संघर्ष, या युद्धातून जगाला बरेच धडे मिळाले. यामध्ये सैन्य व्यवस्थापनापासून ते सैन्याची क्षमता, रणगाड्यांच्या मर्यादा, क्षेपणास्त्रांंची सरशी अशा अनेक बाबतीतील निरीक्षणे समोर आली. त्यानिमित्ताने जागतिक युद्धसंघर्ष ..
जागतिक युद्ध आणि भारताच्या अर्थसुरक्षेवर परिणामदुष्काळात तेरावा महिना म्हणून, २०२३ ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमासचे युद्ध सुरू झाले आणि या आगीमध्ये इस्रायल आणि इराणच्या युद्धाने तेल ओतले. याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा धक्का बसला. त्यानिमित्ताने या युद्धाचा ..
निवडणुका प्रभावित करणारे चीनचे ‘एआय’ शस्त्र आणि खबरदारीतंत्रज्ञानाची महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि तैवानसारख्या देशांमध्ये सुद्धा चीनने ’एआय’चा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात, काही प्रमाणात यश मिळवले. चीनची ताकद एवढी मोठी असेल, तर भारताला नक्कीच सावध राहावे लागेल. ..
भारत-चीन सीमासुरक्षेसाठी ‘१८ कोर’ची तैनातीभारत-चीन सीमेवर सुरक्षा मजबूत करण्याकरिता, भारतीय सैन्याने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याकडे माध्यमांचेही फारसे लक्ष गेले नाही. ‘सेंट्रल कमांड’ जे लखनौस्थित आहे, त्यांचे एक फॉर्मेशन उत्तर भारत एरिया बरेलीमध्ये स्थित आहे. हे ‘स्टॅटिक फॉर्मेशन’ आहे, ..
संरक्षण अर्थसंकल्पाची ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने वाटचाल...अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प दि. १ फेब्रुवारी रोजी सादर केला. देशाचा संरक्षण अर्थसंकल्प हा गेल्या वर्षी ५.९३ हजार कोटी होता. आता तो ६.२२ हजार कोटी इतका वाढला आहे. देशाच्या जीडीपीच्या मापदंडावर संरक्षण अर्थसंकल्प १.३९ टक्के ..
शिवरायांच्या आरमाराची शौर्यप्रेरणा आणि भारतीय नौदल दिनाचा दिमाखदार सोहळाज्याचे सागरावरती अधिराज्य, तोच बलवान, ही उक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली. त्यावेळी समुद्राकडून शत्रूचे धोके होते. जसे की जंजिर्याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि समुद्रामध्ये फिरणारे समुद्री चाचे. या धोक्याचे विश्लेषण करून छत्रपतींनी कोकणपट्टीच्या ..
विकासवाटेवरील अरुणाचल प्रदेश (भाग-१)मी दि. १ मेपासून ११ मेपर्यंत अरुणाचल प्रदेशचा आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भारत-चीन सीमेचा दौरा केला. याच सीमेवर मी १९८५-१९८८ आणि १९९२-१९९५ मध्ये तैनात होतो. त्यानंतर अनेक वेळा मी या भागात सैनिकी दौरे केले होते. मात्र, २०१६ नंतरचा हा पहिला ..
मणिपूर : एका अतिहिंसक राज्यापासून तर प्रगत राज्याकडे...मला ‘ग्लोबल साऊथ’ देशांच्या समोर असलेली भूराजकीय आणि सुरक्षा आव्हाने आणि त्याचा कसा सामना करायचा, या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने मला मणिपूरमध्ये फेरफटका मारता आला तसेच येथील वेगवेगळ्या भागात जाता आले आणि तिथली सद्यस्थिती, ..
‘ग्लोबल साऊथ’‘ग्लोबल साऊथ’ देशांची विभागणी पॅसिफिक/ओशनिया बेट राज्ये, आसियान देश, दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश अशी केली जाते. ‘ग्लोबल साऊथ’ हा शब्द सामान्यतः लॅटिन अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि ओशनिया या प्रदेशांना सूचित करतो. भारतानेही या ‘ग्लोबल ..
आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सरावानिमित्ताने...‘वसुधैव कुटुम्बकम्’ याच वैदिक विचाराच्या आधारावर दुसरा आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सराव पुण्यात नुकताच आयोजित करण्यात आला होता. हा आफ्रिकी देशांसोबतच्या भारताच्या राजनैतिक संबंधांचा एक महत्त्वाचा आयाम आहे. यात तब्बल २४ आफ्रिकी देशांच्या सैन्याने ..
चीन-पाकिस्तानने चिथावणी दिल्यास लष्करी कारवाईतून भारताचे प्रत्युत्तरचीन-पाकिस्तानने चिथावणी दिल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार लष्करी कारवाई करू शकते, असा अंदाज अमेरिकन गुप्तचर अहवालात नुकताच व्यक्त करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने... ..
खलिस्तान आणि भगवंत मान सरकारचा आगीशी खेळराज्यात नियमित निघणारे खलिस्तानवादी मोर्चे आणि निदर्शने यांच्याशी हे सगळे मिळतेजुळते आहे. खलिस्तानच्या मुद्द्यावर मान सरकार आगीशी खेळत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा हवाला देतात. उदाहरणार्थ, गुरुवारी घडलेल्या अमृतपालशी ..
भारत-आफ्रिका संबंधांना बळकटी देण्याची गरजभारत आणि आफ्रिका यांच्यातील राजकीय, आर्थिक, सुरक्षाविषयक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील स्नेहबंधांचा व्यापक वैश्विक संदर्भातून विचार करायला हवा. आफ्रिकन देश आणि भारत यांना बांधून ठेवणारं वैशिष्ट्यपूर्ण नातं गेली अनेक शतकं अस्तित्वात आहे. परस्परांतील ..
चीनचे भारताविरोधातील ‘मल्टिडोमेन युद्ध’ (भाग-३)२०२३ मध्ये चीन भारताच्या विरूद्ध वेगवेगळ्या प्रकारे, ‘मल्टिडोमेन युद्ध’ लढेल आणि त्याचा एक महत्त्वाचा आयाम असेल माहितीयुद्ध, जे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून लढले जाईल. अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध करून भारतीय जनतेचे मत परिवर्तन ..
चीनचे भारताविरोधातील ‘मल्टिडोमेन युद्ध’सध्या चीन हा देश भारत आणि जगातील अनेक देशांच्याविरुद्ध ‘मल्टिडोमेन वॉर’(एकाच वेळेला चीन भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध) लढत आहे. जी अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. चीन यामध्ये अनेक प्रकारच्या लढायांचा वापर करत आहे. ही लढाई भारताच्या ..
२५.१३ लाख निवृत्त सैनिकांना थेट फायदा देणारी ‘वन रँक वन पेन्शन’२०२३ सुरू होण्यापूर्वी, केंद्र सरकारकडून निवृत्त लष्करी कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठीच्या ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) योजनेमध्ये अलीकडेच बदल करण्यात आला आहे. ज्याचा थेट फायदा २५.१३ लाख निवृत्त सैनिकांना होणार आहे. त्यात ४.५२ लाखांहून अधिक नवीन लाभार्थींचाही ..
आंदोलकांवर चिनी तंत्रज्ञानाची दडपशाहीभारतात आंदोलकांविरोधात लाठीमार किंवा अश्रुधुराचा वापर कधी कधी केला जातो. मात्र, चीनमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी पांगवली जाते. जागेच्या अभावी आपण फक्त ‘सोनिक गन’ या बंदुकीचे विश्लेषण करू. ‘सोनिक गन सोनिक रे फायर’ करते. ज्यांच्यावर ती फायर होते ..
गुप्तवार्ता कार्यवाही ः कृतीयोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरूकिल्लीइब्राहिमची मंडळी (सिंडिकेट) मोठ्या प्रमाणातील इंग्लंड आणि पश्चिम युरोपात होत असलेल्या अमली पदार्थांच्या निर्यातीत गुंतलेली आहेत. इब्राहिमने यशस्वीरीत्या प्रस्थापित करण्यात आलेले मार्गच पुढे बिन लादेन याने वापरले आहेत. केवळ सुरक्षात्मक कारवाया करून ..
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव (भाग-3)‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ हे पुस्तक तीन भागांमध्ये विभागले गेले आहे आणि देशासाठी धोकादायक असलेल्या संस्थांना समर्थन देणार्या व्यक्तींद्वारे अमेरिकन मार्क्सवादाची भारतात निर्यात कशी केली जात आहे, यावर हे पुस्तक झगझगीत प्रकाश टाकते...
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव (भाग-1)राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन यांच्या ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारताची प्रगती थांबवण्यासाठी आणि त्याचे तुकडे करण्यासाठी अमेरिकेमध्येच कशा प्रकारे काम चालू आहे? ते कोण करत ..
बांगलादेशी घुसखोरीगोव्यामधील बांगलादेशी घुसखोरीला नुकतेच बर्याचशा माध्यमांनी उजेडात आणले आहे. त्यामुळे भारताच्या इतर भागांत होणार्या बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता हे बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये जास्त काळ थांबत नाही. घुसखोर ..
हैदराबाद स्वतंत्र संग्राम आणि ‘ऑपरेशन पोलो’चे यशदि. 17 सप्टेंबर, 1948 दिवशी हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झाले म्हणून हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याने जे ‘ऑपरेशन पोलो’ राबविले, त्याचे या लढ्यात मोठे योगदान होते. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या ..
भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षेकरिता इलेक्ट्रिक वाहनांची ‘ग्रीन एनर्जी’ दि. 9 सप्टेंबर हा दिवस ‘इलेक्ट्रिक वाहन दिवस’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन संबंधी धोरणाचा विचार करता, आपल्या देशाचेही इलेक्ट्रिक वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर ..
चीन, युरोप, अमेरिकेतील दुष्काळ - भारताकरिता एक जागतिक संधीयुरोप-अमेरिकेमधील उष्णतेच्या लाटेमुळे अन्नसंकट निर्माण झाले आहे. हे सगळे देश यापुढे अन्नधान्य बाहेरून आयात करतील, पण त्यांना अन्नधान्य कोण देईल? रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची मोठी जागतिक टंचाई निर्माण झाली आहे. चीनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ..
चला, दैनंदिन जीवनातही पेटवूया राष्ट्रभक्तीची मशाल!देशासमोर असलेल्या काही ठळक समस्या सोडवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. एक सुजाण आणि जबाबदार नागरिक बनून राष्ट्रभक्तीच्या शिडीवर आपण एक पायरी आणखी वर जाण्याचा आज संकल्प करूया. ..
अमरनाथ यात्रेचे अमरत्ववर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा दहशतवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रेकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी गेल्या ..
सोलोमन बेटांमध्ये चीनचे ‘लॉ फेअर’चीनने संपूर्ण नियोजनातून सोलोमन बेटांवर लष्करी तळ उभारला आहे. आफ्रिकेतील जिबुतीमध्ये चीनचा अधिकृत लष्करी तळ आहे. हे 2017 मध्ये नौदल सुविधा म्हणून बांधले गेले होते. चीन, आशिया आणि अमेरिकेतील लष्करी वर्चस्वाला आव्हान देत आहे. अफगाणिस्तानची राजधानी ..
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरीचा भारतावर परिणाममागील काही वर्षांतील घटना पाहता, देशाची राजधानी दरवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू समाजाला घेरून हल्ला केले गेले. या दंगलींद्वारे ‘देशहिताचे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गृहयुद्धाची परिस्थिती ..
माओवादविरोधी अभियान राबविणारे एक उत्कृष्ट दल गडचिरोली पोलीसचे ‘सी-६० कमांडोज’‘सी-६०’ मध्ये स्थानिक वनवासी तरुण आहेत. त्याग आणि धैर्य, शौर्य याचं उदाहरण म्हणजे ‘सी-६०’ पथक म्हणता येईल. तेव्हा, माओवाद्यांची गडचिरोलीत नांगी ठेचणार्याया विशेष पथकाविषयी... ..
तालिबानच्या हाती अमेरिकी शस्त्रास्त्रांचे आयते कोलीत?अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघारीपूर्वी आपली बरीचशी शस्त्रास्त्रे जरी नष्ट केली असली, खराब केली असली तरी तालिबान्यांच्या हाती बर्यापैकी अफगाण सैन्यासाठीचा राखीव शस्त्रसाठी, वाहने हाती लागली आहेत. तेव्हा, आगामी काळात या अमेरिकी शस्त्रास्त्रांचा वापर ..
भारत-इस्रायल गुप्तचर संबंध वृद्धिंगत करण्याची गरजसंरक्षण आणि सामरिक संबंधांशिवाय भारताने इस्रायलबरोबर गुप्तचर संबंध मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायला पाहिजे. त्यांनी वापरलेल्या यशस्वी पद्धतीचा आपण वापर करून आपल्या देशाच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो...
चीनविरोधात भारताचा आक्रमक पवित्राचीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू. मात्र, काही तज्ज्ञांच्या सल्ल्याला बळी पडून भारताचे लक्ष भारत-पाकिस्तान सीमेवरती केंद्रित असायचे. परंतु, आता ते भारत-चीन सीमेकडे वळविण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये भारत-चीन सीमावाद हा संपवण्याचा चीन कुठलाही प्रयत्न ..
पाकिस्तानच्या ‘ड्रोन’ दहशतवादाला प्रत्युत्तर!‘ड्रोन’ पाठवून तुमचे नुकसान करू शकतो. स्वसंरक्षण करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे. याशिवाय आपल्या देशात तयार होणारे ‘ड्रोन्स’ आणि त्यांचे महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उड्डाण करणे, ..
लक्षद्वीपच्या सुरक्षिततेसाठी...श्रीलंकेचे कोलंबो हे बंदर आता पूर्णतः चीनने ताब्यात घेतले आहे. आज कोलंबो बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा स्वायत्त भाग बनलेला आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेला अजून धोका निर्माण झाला आहे. चीनला जगावर राज्य करायचे आहे. त्याकरिता ते लक्षद्वीप मिनिकॉयसारख्या ..
जपानच्या ‘डिफेन्स बजेट’मध्ये ऐतिहासिक वाढ आणि चीनला इशाराचीनच्या समुद्री सामर्थ्याला अटकाव करण्याकरिता जपान एक मोठा अडथळा निर्माण करू शकतो. अर्थातच, याकरिता वाढलेले ‘डिफेन्स बजेट’ ही अतिशय एक शुभ बातमी आहे. भारताने आगामी जपान पंतप्रधानांच्या भेटीमध्ये जपानबरोबर आपले सामरिक आणि इतर क्षेत्रांमध्ये संबंध ..
देशाच्या सुरक्षेसाठी विघटनकारी तंत्रज्ञानाची आवश्यकतासध्या इस्रायल-पॅलेस्टाईन तणावामुळे पुन्हा एकदा इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था चर्चेत आहे. पण, केवळ सुरक्षा व्यवस्थाच नाही तर इस्रायलकडून हल्ल्यासाठीही अशाच विघटनकारी तंत्रज्ञानाचा आज आवर्जून वापर केला जातो. तेव्हा, नेमके हे तंत्रज्ञान काय ..
अमेरिकेतील भारतविरोधी तत्त्वांवर मात करण्यासाठी... अमेरिकेच्या काही शहरांमध्ये, प्रांतांमध्ये भारतविरोधी तत्त्वे मोठ्या प्रमाणात आपले डोके बाहेर काढत आहेत. भारताप्रमाणे अमेरिकेतल्या शहरांमध्ये नगरविकास/नगराचा नगरकारभार बघण्याकरिता नगर परिषद किंवा महानगरपालिका काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून ..
माओवादाच्या बिमोडासाठी लष्करी-पोलिसी सुधारणांची आवश्यकतामाओवादग्रस्त भागामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, मनोवैज्ञानिक तसेच सुरक्षाविषयक स्तरावर विविधांगी उपाययोजना करूनच माओवादाच्या समस्येचा मुकाबला करावा लागेल. माओवाद्यांशी लष्करीदृष्ट्या लढण्याकरिता दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे ..
‘ब्ल्यू इकोनोमी’ची व्याप्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल (भाग १ )दि. २ मार्च रोजी आयोजित भारताच्या सागरी शिखर परिषदेत तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये ४०० सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. २ मार्च ते ४ मार्च या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ..
चीनच्या सायबर हल्ल्यांचा वाढता धोका आणि उपाययोजनाजसा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आपण काश्मीरमध्ये केला होता, अशाच प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ला ..
संरक्षण सामर्थ्यवृद्धीच्या दिशेने...सैन्याचे आधुनिकीकरण मागे पडलेले आहे आणि आगामी काळातही ते पिछाडीवरच राहील, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही आणि काही नावीन्यपूर्ण कल्पनांनी बजेट कमी होण्याऐवजी वाढले आहे. याकरिता सरकारचे कौतुकच केले पाहिजे...
सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘स्वार्म ड्रोन’ क्षमता अत्यंत जरुरीभारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान १५ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून ७५ देशी बनावटीच्या ‘ड्रोन’चा वापर करून ‘ड्रोन’ सामूहिक कृती क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. भारतात बनवलेले ‘झुंडी ड्रोन’ शत्रूच्या हद्दीत ..
‘मिलिटरी डिप्लोमसी’ची व्याप्ती वाढविण्याची गरज‘मिलिटरी डिप्लोमसी’चा वापर करून सर्व देशांशी आपले संरक्षण संबंध, सामरिक संबंध मजबूत करणे फायद्याचे आहे. नेमके हेच जनरल नरवणे यांच्या वेगवेगळ्या देशांना झालेल्या भेटीमध्ये साध्य झाले.सध्या पाकिस्तान, चीन आणि अनेक इतर देशांमध्ये एक मोठा दुरावा आलेला ..
१९७१ च्या युद्धातील यशाचे सर्वात मोठे शिल्पकार : फिल्ड मार्शल ‘सॅम माणेकशाँ’१९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १४ दिवसांत शरण आणताना फिल्डमार्शल सॅम माणेकशाँनी निर्धार, खंबीर वृत्ती, या गुणांचा परिचय दिला. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता ..
चिनी ‘सुपर सोल्जर्स’ला भारताचे प्रत्युत्तरचीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून ..
दहशतवाद्यांचा स्वर्ग असलेल्या पाकिस्तानच्या उलट्या बोंबा...पाकिस्तानात हिंसाचार भारतीय पुरस्कृत गुप्तहेर संस्थांच्या एजंट्सनी केला की, पाकिस्तानमधल्या असंतुष्ट नागरिक गटांनी केला, याचे उत्तर शोधावे लागेल. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवाद वाढविणे हे भारताच्या धोरणांमध्ये बसत नाही. भारताने पाकिस्तानमधील असलेल्या ..
चिनी सैन्याची कुंडलीचिनी सैन्याची, सध्या कोणतीही लढाई न लढल्याने शांतता काळात अधोगती झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाला लढण्याचा अनुभव नाही. त्यांची शिस्त खराब आहे. सैनिकांची जमिनीवर लढण्याची क्षमता अतिशय कमी आहे. ज्या ज्या वेळेला सीमेवर त्यांच्यावर कठीण परिस्थिती येते, ..
परदेशी स्वयंसेवी संस्थांचे देशद्रोही उद्योगस्वयंसेवी संस्थांची कार्यपद्धती, त्यांना परदेशातून मिळणारा निधी, त्यांच्याकडून केली जाणारी प्रत्यक्ष कामे याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प, जलविद्युत निर्मिती प्रकल्प, युरेनियमचे उत्खनन, कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान, ..
भारत-चीन संघर्ष : चिनी सामरिक तज्ज्ञांच्या नजरेतून...काही चिनी तज्ज्ञ असेही म्हणतात की, भारताने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. त्यांचा चीनवर आक्रमण करण्याचा उद्देश नाही. भारतीय लष्कराने जो गोळीबार केला, तो चीनच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नव्हता. भारतीय सैन्य पुन्हा पुन्हा इशारा देते आहे की, चिनी सैन्याने ..
युद्ध झाले तरी...दि. ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्य मोठ्या संख्येने एकमेकांसमोर लडाख सीमेनजीक उभे ठाकले आहे. लडाखमधील हा ‘मिलिटरी स्टॅण्ड ऑफ’ कधी संपेल हे सांगता येत नाही. पण, या भागात पारंपरिक युद्ध होऊ शकते, असे काहींना वाटते पण, युद्ध झालेच तर काय.....
सागरी क्षेत्रात चीनविरोधात भारताची सामरिक आघाडीअमेरिकेचे सर्वांत ताकदवान दोन ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ अर्थात विमानवाहू युद्धनौका भारताच्या दक्षिण टोकापासून दक्षिण अंदमान-निकोबारचीन समुद्राच्या दिशेने जात होते. या जगातल्या सर्वांत शक्तीमान युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ‘न्यूक्लिअर प्रोपेलशन’चा (अणुशक्तीचा) ..
चिनी गुप्तहेरांचा सापळा - भाग-१चीनची गुप्तहेर यंत्रणा इतर देशांहून पुष्कळशी वेगळी आहे. चीन परदेशांमध्ये गोपनीय माहिती काढण्यासाठी केवळ एमएसएसचाच वापर करतो असे नाही; त्याखेरीज तिथे असलेल्या अनेक चिनी सरकारी संस्थांचाही वापरही करत असतो. ते केवळ व्यावसायिक गुप्तहेरांचाच वापर करतात ..
‘ऑपरेशन विजय’ आणि कारगिल युद्धाची वीरगाथा काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण, कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर त्यावेळी फक्त एक ‘ब्रिगेड’ म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केले होते आणि १९९९ साली पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत ..
गलवानची गूढकथा...लष्करातील अनेक मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. युद्धकालीन माहितीच्या धुराळ्यात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंघोषित संरक्षणतज्ज्ञ, काही राजकीय नेते असत्य वक्तव्ये प्रसृत करतात. अनेक तथाकथित तज्ज्ञांनी ..
चीनविरोधात प्रपोगंडा/माहितीयुद्ध छेडण्याची गरजप्रश्न असा आहे की, चीनविरुद्ध आपण प्रपोगंडा/माहितीयुद्ध कसे करायचे? त्यांच्या मीडियामध्ये घुसखोरी कशी करायची? ते त्यांच्या देशात कुठल्याही माहितीयुद्धापासून सुरक्षित आहेत. मात्र, चीनच्या बाहेर असलेली चिनी लोकसंख्या ही आपल्या ‘प्रपोगंडा’चे लक्ष्य ..
लडाखमध्ये चिनी अतिक्रमण आणि भारताचे प्रत्युत्तर (भाग-२)लडाख सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये चीन जास्तीत जास्त किती सैन्य आणू शकतो, याचे विश्लेषण करूनच भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे चीनकडे इतर भागांमध्ये कितीही जास्त सैन्य ..
चीनच्या आक्रमकतेला भारताचे जशास तसे उत्तर!एकीकडे भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई चालू असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि चीनबरोबर संघर्षही वाढत आहे. काश्मीर खोर्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या विरोधातील चकमकी वाढत आहेत आणि त्याच वेळी सीमेवर चीनबरोबरील तणाव वाढतो आहे. पण, भारताने ..
चीन आणि पाकिस्तानचे भारताविरोधात ‘हायब्रीड युद्ध’ पाकिस्तान आणि चीन यांचे भारताशी असलेले वैर हे जगजाहीर आहे. त्यामुळे इतके वर्षं हे देश भारताला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनचा आक्रमक पवित्रा आपल्याला माहीतच आहे. परंतु, 2019 मध्ये ज्या वेळेला पंतप्रधान ..
आरोग्यदायी ‘लॉकडाऊन’ओपीडी चालू ठेवूनही पेशंटची संख्या कमीच आहे. अगदीच इमर्जन्सी असल्याशिवाय कोणीही रुग्णालयाची पायरी चढताना दिसत नाही. केवळ डॉक्टरांकडे जाणे शक्यच नाही, बाहेर पडल्यास आपण रोगाच्या साथीला बळी पडू, हेही कारण पुरेसे नाही. अतिशय गांभीर्याने याची कारणे शोधायला ..
‘लॉकडाऊन’च्या अशाही फायदेशीर बाजू... प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, असे म्हटले जाते. त्याची प्रचीती हवापाण्याच्या शुद्धतेमुळे सध्या येत आहे. भारतातही गेल्या अनेक दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ आहे. उद्योगधंदे बंद आहेत. कारखान्यांची धडधड थांबली आहे. रस्त्यावरून वाहनांनी रजा घेतलेली आहे. ..
नेपाळमधील ‘कोरोना’चा धोका आणि भारताची चिंताभारताने भारत-नेपाळ सीमा सील केल्यापासून भारतामध्ये येणारे हजारो नेपाळी नागरिक हे धरचुला या सीमेवरती असलेल्या गावामध्ये अडकलेले आहेत. एवढेच नव्हे, तर नेपाळच्या मीडिया रिपोर्टप्रमाणे अनेक कोरोनाग्रस्त चिनी नागरिक आपल्या कामाच्या जागेपासून गायब झाले ..
भारताची तेल सुरक्षाअन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक मानवी गरजांच्या पलीकडे आता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यादेखील जीवनावश्यक मानवी गरजा बनल्या आहेत. मूळ खनिज तेलापासून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्या पेट्रोेल, डिझेल व अन्य पेट्रोलियम पदार्थांना ..
अमेरिकेच्या अनुभवाचा भारतीय सुरक्षा यंत्रणेत वापरभारतीय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते. पण, त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाच्या दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपूर्ण आहे. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून तसेच त्यावरून सुयोग्य ..
सीमारेषेवरील महिला जवानांची तैनाती आणि युक्तिवाद पुरुषांपेक्षा महिला कमजोर असतात, पण त्या बौद्धिक व मानसिकदृष्ट्याही युद्धासाठी सक्षम आहेत. किंबहुना, शिस्तपालन व सहकार्यांशी सौहार्दाने वागणे, परिपक्वता याबाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचे दिसले आहे. प्रत्यक्ष युद्धात महिलांचा सहभाग हे अजूनही ..
ईशान्य भारताला तोडण्याचे प्रयत्न हाणून पाडा! शाहीनबाग येथील नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असणार्या आंदोलनाचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ नुकताच समोर आला. या व्हिडिओमध्ये जेएनयुचा माजी विद्यार्थी शरजील इमाम हा आसामला भारतापासून वेगळे करण्याच्या घोषणा देताना दिसला.शरजील इमामच्या या व्हिडिओमुळे ईशान्य ..
चिनी ड्रॅगनच्या निशाण्यावर आता ऑस्ट्रेलिया...भारतीयांनी आपल्या देशात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या चिनी घुसखोरीकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. कारण, याचाच फायदा घेऊन चीन आणि भारताचे शत्रू भारताविरोधातील धोरणे देशात मंजूर करून आपल्या राष्ट्रहितांना धक्का लावू शकतात. त्यामुळे भारतीय जनतेने ..
महत्त्वाकांक्षी कलादान प्रकल्प ईशान्य भारताच्या विकासाचा राजमार्गईशान्य भारतातील राज्यांचा भाग डोंगराळ असल्यामुळे तेथे मालाची, प्रवासी वाहतूक करणे हे तुलनेने कठीण असते. त्यामुळे या भागात रस्ते बांधल्यामुळे केवळ व्यापारच वाढेल असे नाही, तर पर्यटन आणि इतर विकासकामांनासुद्धा वेग येऊ शकतो. म्हणून कलादान प्रकल्पाचे ..
सागरी पोलीस दल आणि महाराष्ट्राची सागरी सुरक्षा भारतीय समाजातील निरनिराळ्या उणीवांचा गैरफायदा घेण्यांसाठी आय.एस.आय. आणि पाक लष्कर गुंतलेले आहे. काळाची गरज ही आहे की, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षकदल, पोलिस, गुप्तवार्ता, आणि निरनिराळी सरकारी मंत्रालये यामधे विलक्षण समन्वय असणे. महानगरांत, नॅशनल ..
सोशल मीडिया साक्षरता गरजेचीआज देशात २०० दशलक्षांहून अधिक ‘व्हॉट्सअॅप’ युजर्स आहेत. देशात डाटाही खूप स्वस्त आहे. त्यामुळे अनेक एखादं अॅप डाऊनलोड करतात किंवा एखाद्या साईटला क्लिक करतात किंवा एखादा व्हिडिओ डाऊनलोड करतात, तेव्हा एका विश्वासानेच ते हे करतात. त्यावरून मोठ्या ..
माहितीच्या सुरक्षेसाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत साधने बनवादेशातील सर्वच विद्वानांना एकत्र करून मग ते आयआयटी असो किंवा इतर तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने देशाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसुद्धा भारतात बनवण्याचे लक्ष्य ठेवून, ते जितक्या लवकर साध्य करता येईल तितका प्रयत्न करावा; अन्यथा ..
चीन-नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडोर भारतासाठी धोक्याची घंटाचीन दक्षिण आशियात अनेक वर्षांपासून प्रवेश करत आहे. त्यांचे लक्ष्य एकच आहे की, तेथील बाजारपेठांवर नियंत्रण मिळवून कब्जा करायचा. म्हणून चीनचे हे व्यापारयुद्ध जिंकण्यात किंवा चीन-नेपाळ ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ला यश मिळण्याआधी आपण देशातील रस्ते आणि रेल्वे ..
ड्रोनच्या मदतीने दहशतवाद!कमी खर्चात दहशतवादी हल्ले भारतावर करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त कऱण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. आक्रमक कारवाया, कमी खर्चिक उपाययोजना यासोबतच अतिशय कल्पकतेने ..
मलाक्काची सामुद्रधुनी आणि भारताची सागरी सुरक्षा!इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मुक्त, खुल्या व पारदर्शक नियमांवर आधारित शांततामय इंडो-पॅसिफिक भागाच्या अस्तित्वाची गरज ..
बांगलादेशी घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवायादीतून ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यातील एक लाखांहून अधिक लोक बंगाल सरकारच्या असहकारामुळे वंचित राहिले आहेत. ज्यांनी आपल्या अर्जामध्ये बंगालमधून आसामला येऊन स्थायिक झाल्याची माहिती व तपशील दिला आहे, त्याची छाननी बंगालच्या सरकारकडून होण्याची ..
चीनला व्यापारयुद्धातून उत्तर देण्याची गरजअवैध आयात व्यापार हा कडक निर्बंधाखाली आणला पाहिजे. अवैध व्यापारासाठी भारताच्या सीमा सील कराव्या लागतील. सरकारने वेळीच हालचाल केली तर हे संकट निश्चितपणे थोपवले जाऊ शकते यात काही शंका नाही. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय कल्याणाची दुर्दम्य इच्छा आणि राजकीय ..
व्यर्थ न जावो बलिदान!कितीही मोठे तंत्रज्ञान आले, तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले, ..
सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक दलधोका शोधण्याकरिता वा तपासण्याकरिता अधिक तंत्रज्ञान व गुप्तवार्ता यांची गरज आहे. आपल्याला धोक्याची पूर्वसूचना अथवा विश्वसनीय माहिती मिळालेली असेल, तर आपण आपली टेहळणी वाढवू शकतो, पाण्यातील गस्त वाढवू शकतो. नौदल आणि पोलीसही मदतीला येऊ शकतात...
आयएसआय प्रमुखांची नियुक्ती आणि सुरक्षाभारतासाठी नव्या आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा नेमका अर्थ काय आहे? पाकिस्तान सध्या आर्थिक अरिष्टातून जात आहे. यातून जनतेत खदखदणाऱ्या असंतोषाचा फायदा उचलण्यासाठी 'पाकिस्तान मुस्लीम लीग' आणि 'पाकिस्तान पीपल्स पार्टी' एकत्र आले आहेत. त्यांच्यावर वचक ..
परराष्ट्र धोरण आणि आव्हाने!चीनबरोबर जसे अमेरिकेने व्यापारयुद्ध सुरू केले आहे, तसेच ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देऊन त्यांनी भारतावरसुद्धा अधिक कर लावायला सुरुवात केली आहे. परराष्ट्र नीतीचा वापर करून हा कर कमी केला पाहिजे अन्यथा आपली अमेरिकेशी असलेली निर्यात कमी होऊ शकते...
संरक्षणक्षेत्राला काय हवे?सैन्यातील जवान ३३-३४व्या वर्षी निवृत्त होतात. त्यानंतर एक भारतीय ७५-८० वर्षे वयापर्यंत जगतो. म्हणजे ३३-३४ वर्षांपासून ७५-८० वर्षांपर्यंत सैनिकांना देशाकडून सेवानिवृत्ती वेतन मिळते. पेन्शनचा खर्च कमी करण्यासाठी असे सुचवले गेले की, या सैनिकांना आपल्याला ..
माओवाद आणि सुरक्षाविषयक उपाययोजनाएटापल्लीत ‘पंतप्रधान ग्राम सडक योजने’च्या कामावरीलवाहने पेटवून देण्यात आल्याची घटना दि. १३ मे रोजी घडली. माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हैदोस घातला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे २३ मे रोजी येणाऱ्या ..
शहरी माओवाद आणि उपाययोजनाखूप आधीपासून माओवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत. शहरी माओवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल, अशा भ्रमात कोणीच राहू नये. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत ..
माओवाद्यांचा वाढता हिंसाचारदेशातील प्रत्येक गाव माओवादापासून मुक्त व्हावे, असा संकल्प करण्याची आज आवश्यकता आहे. माओवादाविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे. तशी दृष्टी आणि क्षमता राजकीय नेतेमंडळींनी दाखविली, तरच ‘बुलेट’च्या विरोधात ‘बॅलट’ प्रभावी ..
चीनचा कोसळता व्यापारी डोलाराआपण जर चिनी निर्यातीवर ‘डम्पिंग ड्युटी’ किंवा कर लावले तर नुकसान हे चीनचे होणार आहे, आपले फारच कमी! मात्र, काही वस्तूंची किंमत वाढू शकते. त्याकरिता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे. कारण, चीनला जर धडा शिकवायचा असेल, तर या दीर्घ लढाईकरिता आपण तयार ..
काश्मीरमधील दहशतवाद सर्वसमावेशक उपायप्रशासनाचा दर्जा सुधारल्यावर नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंकडील लोकांना परस्परांस भेटू द्यावे. भारताच्या इतर नागरिकांशी संबध वाढवण्यासाठी पर्यटन वाढवावे. काश्मिरींना त्यांच्या स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास मदत करावी. जीवनाचा दर्जा उंचावण्याकरिता ..
देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्यभारतीय सैन्याची परंपरा आहे की- सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादीविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते. परंतु, यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण द्यावे लागते. ..
भारताची वाढती शस्त्रसज्जताया वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)यांनी आपली ताकद जगाला दाखवून दिली...
प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश...आपल्याकडे प्रत्यक्ष ताबारेषा, लढाईच्या जागा या अत्यंत कठीण प्रादेशिक जागी, डोंगराळ व दुर्गम जागी आहेत. तेथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. पायदळामध्ये महिलांना अशा आव्हानात्मक स्थितीत जबाबदारी देणे सोपे नाही. तसेच युद्धभूमी ही सोशल इंजिनिअरिंग ..
अंदमान व निकोबार तळाची संभाव्य भूमिकाचीनचे जागतिक व्यापार, तेल हिंदी महासागरातून मलक्का समुद्रधुनीतून जाते आणि आपण ते थांबवू शकतो. ‘अखंड सावधानता’ हाच मंत्र आहे. ..
नौदल दिनाच्या निमित्ताने...भारतीय नौसेनेला एक इतिहास आणि समर्थ वर्तमान तर आहेच, पण भविष्याकडे पाहण्याची दृष्टीही आहे. ४ डिसेंबरच्या नौदल दिनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेनेच्या सध्याच्या कामाची समीक्षा करणे जरुरी आहे...
भारतीय सैन्याच्या कारवाईची अशी ही ‘सीमा’भारतीय सैन्याने थेट पाकी सैन्याचे मुख्यालयच २९ ऑक्टोबर रोजी उडवल्याची माहिती आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओजमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालय असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे...
हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि राफेल विमानगेल्या काही वर्षांपासून काही खासगी कंपन्याही यात यशस्वी झाल्या आहेत. ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’ या कंपनीने अत्याधुनिक पाणबुडी निर्माण करून दिली आहे. कोस्ट गार्डला जहाजे ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’ पुरवत आहे. निर्धारित वेळेआधी जहाजे देण्यात कंपनी यशस्वी झाली ..
स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंटमागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील पहिल्या ‘स्मार्ट फेन्सिंग’ प्रणालीचे उद्घाटन केले. पाच किलोमीटरच्या या पथदर्शी प्रकल्पाच्या सफलतेनंतर भारत-पाकदरम्यान असलेली सीमा या प्रणालीने सुरक्षित करण्यात येणार आहे. ..
ऑपरेशन सिंदूरच्या यशामागील नेतृत्व‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशाच्या गैरवाचा मानबिंदू ठरला. भारतीय सैन्याच्या अजोड कामगिरीने सारे जगच विस्मित झाले. मात्र, यामागे एका मोठ्या नियोजनाची जोडही महत्त्वाची होतीच. मोहिमेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेणे, जागतिक स्तरावरून वाढणारा दबाव या सगळ्याला ..
‘ऑपरेशन सिंदूर’ची ध्येयपूर्ती आणि भारताची यशस्वी शस्त्रसंधी...‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी भारतीय सैन्याच्या भीमपराक्रमामुळे संपूर्ण देशाच्या अंगातच वीरश्रीचा संचार झाला होता. पाकिस्तानचा प्रश्न एकदाच निकाली काढावा, अशी जवळपास प्रत्येक भारतीयाची सुप्त इच्छा होती. मात्र, भावनेच्या आहारी जाऊन युद्ध लढता येत नाहीत. ..
‘ऑपरेशन सिंदूर’-नव्या भारताचा शंखनादOperation Sindoor new India पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे एकीकडे पाकिस्तानची लष्करी क्षमता क्षीण झाली, तर भारताच्या अचाट युद्धकौशल्याचे दर्शन ..
बांगलादेशी घुसखोरीच्या समूळ उच्चाटनासाठी जबाबदार्या आणि उपाययोजना (पूर्वार्ध)बांगलादेशी घुसखोरी ( Bangladeshi Infiltration ) रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून माध्यमे, नागरिक, सामाजिक संघटना यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, देशातील घुसखोरीच्या या ज्वलंत समस्येवर नेमक्या उपाययोजना कोणत्या? जबाबदार्या कशा निश्चित ..
ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वपूर्ण योगदानसीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्या ब्रिगेडियर अमिताभ झा ( Brigadier Amitabh Jha ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या ..
‘जमात-ए-इस्लामी’ : बांगलादेशातील हिंदू हिंसाचारामागचा क्रूर चेहराबांगलादेशमधील आंदोलनात आणि त्यानंतरच्या हिंदूंवरील अत्याचारात ‘जमात-ए-इस्लामी’चा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या ‘जमात-ए-इस्लामी’चा इतिहासही तसा हिंदूविरोधाने बरबटलेलाच. शेख हसीना यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीत ‘जमात-ए-इस्लामी’लावर बंदी लादत, ..
‘गेल्याने’ होत आहे रे...नुकत्याच एका अहवालात 2.1 कोटी भारतीयांनी परदेशी पर्यटनाला पसंती दिल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला. पण, देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली. म्हणूनच ‘केल्याने होत आहे रे...’ या उक्तीनुसार भारतीय पर्यटकांना सांगावेसे वाटते की, ‘गेल्याने होत ..
भारत-पाक संबंध : आव्हाने आणि भवितव्यभारतामधील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील का? पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण बदलेल का? पाकिस्तानमधले दहशतवादी निर्माण करायचे कारखाने बंद केले जातील का? पाकिस्तान भारताविरुद्ध सध्या चालू असलेला अफू, गांजा, चरसचा दहशतवाद थांबवेल ..
जाहीरनाम्यांमधील राष्ट्रीय सुरक्षा : तुलनात्मक विश्लेषणबहुतांशी राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. या जाहीरनाम्यांवरुन एखाद्या पक्षाच्या ध्येय-धोरणात राष्ट्रीय सुरक्षेला किती स्थान आहे, त्याची संपूर्ण कल्पना यावी. कारण, राष्ट्रसुरक्षेचा मुद्दा हा कुठल्याही पक्षासाठी प्राधान्याचाच असणे ..
२०२४ : भारतीय लष्करासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्षसध्या ४५ हून अधिक सशस्त्र संघर्ष मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांमध्ये, गटांमध्ये, प्रदेशांमध्ये चालू आहेत. हे देश आहेत- सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, लिबिया, मोरोक्को, पॅलेस्टाईन, सीरिया, तुर्की, येमेन, पश्चिम सहारा, अफगाणिस्तान, ..
‘२१ पॅरा एस एफ बटालियन’ची शौर्यगाथादि. १४ जानेवारीला ‘आर्मी डे’ हा वेस्टर्न कमांडमध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना आणि युनिट्सना ‘शौर्य पुरस्कार’ आणि ‘युनिट साईटेशन’ने गौरवण्यात येते. ‘युनिट साईटेशन’ हे युनिटला गेल्या काही वर्षांतील केलेल्या, अत्यंत पराक्रमी ..
‘डाँकी रुट्स’चा जीवावर बेतणारा गाढवपणा!दुबईहून निकाराग्वाला जाणारे विमान दि. २१ डिसेंबर रोजी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे ३०३ भारतीय प्रवासी भारतातून बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांना मिळाली होती. अशा या बेकायदेशीर ..
’हमास’ विरुद्ध भुयारी युद्ध जिंकण्यासाठी इस्रायलचे नावीन्यपूर्ण डावपेच’हमास’चे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार करून, इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. पण, गाझापट्टीच्या जमिनीखाली पसरलेले भुयाराचे जाळे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ’हमास’ला संपवता येणार नाही. यासाठी आता विविध तंत्रज्ञान आणि कल्पना वापरून इस्रायली ..
जागतिक बौद्ध परिषदेत भारताचा चीनला शहदि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या ..
चीनला मात देण्यासाठी भारताच्या ‘ब्लू इकोनॉमी’चे बळकटीकरण गरजेचेचीनकडे जगातील सर्वांत मोठ्या खोल समुद्रातील मासेमारी नौकांची मालकी आहे, जी चिनी नौदल आणि तटरक्षकांना मदत करणारे ‘सागरी मिलिशिया’ म्हणूनही काम करते. भारतानेही आपली आर्थिक आणि सुरक्षा उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी स्वत:चा मासेमारी फ्लीट ताफा वाढवला पाहिजे ..
दक्षिण चीन समुद्रात चीनचे ‘ग्रे झोन वॉरफेर’दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, पिवळा समुद्र सागरी क्षेत्रात, चीन आपल्या ऐतिहासिक अधिकारांचा हवाला देत ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द सी’च्या विरोधात त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील खडक, समुद्राखालील खडक, वाळू आणि बेटांवर आपले नियंत्रण ..
पाकिस्तानमधील वाढती अराजकता आणि ‘मेक इन इंडिया’ची दमदार वाटचालगेल्या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. तसेच एकीकडे पाकिस्तान दिवसेंदिवस अराजकाकडे मार्गक्रमण करीत असताना, भारताने मात्र ‘मेक इन इंडिया’च्या अभियानाला गतिमान केले आहे. तेव्हा, मागील आठवड्यातील ..
मराठी तरुणांकरिता : ‘अग्निवीर’ भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा‘अग्निवीर’ भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. २०२३-२४च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणार्या उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल. ‘अग्निवीर’ भरतीसाठी पहिली ऑनलाईन चाचणी ..
परदेशातून भारतविरोधी ‘सोरोस षड्यंत्र’भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी ..
‘डिफेन्स बजेट’ची ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने वाटचालअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचे बजेट बुधवार, दि. १ फेबु्रवारीला आतापर्यंतचा सर्वांत कमी वेळ १ तास ३१ मिनिट घेऊन सादर केले. सरकारने घेतलेले पॉलिसी निर्णय त्यांनी आपल्या भाषणात संसदेसमोर मांडले. मात्र, ‘डिफेन्स बजेट’मध्ये नेमकी आकडेवारी ..
चीनचे भारताविरोधातील ‘मल्टिडोमेन युद्ध’(भाग-२)आता चीनला आपली जागा दाखवूनच द्यायला हवी आहे. त्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. त्यामुळे आता अशी इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी जनतेनेच सरकारवर दबाव टाकायला हवा. चीनच्या आर्थिक घुसखोरीच्या विरोधात जनतेनेही उत्स्फूर्तपणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त ..
छत्रपती शिवरायांची कालातीत युद्धनीतीछत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम, हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार, आधुनिक भारतासाठी धडे (Shivaji Maharaj State Craft, Lessons For Modern India)' हा परिसंवाद दि. २४-२५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला ..
आक्रमक चीनविरोधात जपानचे सुरक्षा कवचचीन खरंतर फार पूर्वीपासूनच जपानच्या निशाण्यावर आहे. गेल्या काही वर्षांपासून जपानने चीनविरुद्ध शस्त्रास्त्रे गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. त्यातच जपानने नुकतीच त्यांच्या ’जीडीपी’च्या दोन टक्के संरक्षण अर्थसंकल्पात वाढ केली. त्यामुळे दुसर्या महायुद्धानंतर ..
चिनी आंदोलकांचे जिनपिंग विरोधी सोशल मीडिया अस्त्रचीनमधील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘विबो’वर ‘शांघाय’ आणि ‘उरुमकी’सारख्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही ‘विबो’वर शोधण्यासाठी असे शब्द प्रविष्ट करता, तेव्हा तुम्हाला ‘सेन्सॉर’ केलेला शोध दिसेल. आंदोलनापूर्वी असा कीवर्ड टाकल्यावर त्याच्याशी ..
गुप्तवार्ता कार्यवाही ः कृतीयोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरूकिल्ली (भाग-1)सागरी सुरक्षेचा महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणाचा, बंदरे व त्यांच्या कर्मचार्यांना धोक्यांपासून सुरक्षित राखण्याचा गाभा गुप्तवार्तांकन हाच आहे. सुरक्षेस असलेल्या धोक्याचे अनुमान करण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे विश्वसनीय गुप्तवार्तांकन, खर्याखुर्या ..
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव (भाग-2)2011 साली लिहिलेल्या राजीव मल्होत्रा यांचे पूर्वीचे क्लासिक पुस्तक, ‘ब्रेकिंग इंडिया 1.0’मध्ये चर्चा केलेल्या विषयांच्या तुलनेत नवीन पुस्तक ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’मधले धोके नवीन आहेत. त्याविषयी आजच्या दुसर्या भागात सविस्तर जाणून घेऊया...
रशिया-युक्रेन युद्धातील अण्वस्त्र धमकी - धोक्याची घंटारशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिल्यानंतर अमेरिकेच्या जपानवरच्या अणुयुद्धाची आठवण होणे अगदी स्वाभाविक. आता पुतीन हे रशियन हितसंबंधांच्या आड येणार्यांना धडा शिकवण्याची धमकी देत आहेत. युक्रेन युद्धाचा त्यांना समाधानकारक ..
बांगलादेशी घुसखोरीजिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना भरती करण्यासाठी त्यांचे आधारकार्डही बेकायदेशीरपणे तयार करुन घेतले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आधारकार्ड बनवण्यासाठी तस्करांकडून बनावट ..
भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षेकरिता इलेक्ट्रिक वाहनांची ‘ग्रीन एनर्जी’ दि. 9 सप्टेंबर हा दिवस ‘इलेक्ट्रिक वाहन दिवस’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन संबंधी धोरणाचा विचार करता, आपल्या देशाचेही इलेक्ट्रिक वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर ..
‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’च्या माध्यमातून चीनची घुसखोरी!या लेखामध्ये आपण ‘चिनी प्रायव्हेट कंपनी’ आणि ‘चिनी सेक्युरिटी कंपनी’वर आपले लक्ष केंद्रित करूया. त्यांचा वापर का केला जातो? आतापर्यंत त्यांचा वापर कुठल्या भागामध्ये केला गेला आहे? येणार्या काळामध्ये चिनी सेक्युरिटी कंपनीचा वापर अजून कुठे कुठे केला ..
महाराष्ट्राची सागरी सुरक्षा मजबूत करण्याची गरज दरवर्षी कोकण किनारपट्टीवर भरकटलेली जहाजे येऊ लागली आहेत. हा सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. कारण, या जहाजांमध्ये धोकादायक साहित्य असू शकते. काही दहशतवादी संघटना, तस्कर, त्याचा वापर तस्करीसाठी, देशविघातक कारवायांसाठी करू शकतात. जहाज मुद्दाम भरकटवून ..
कारगिल युद्धाच्या २३ वर्षांनंतर भारताची युद्धसज्जताकारगिलसारखी परिस्थिती भविष्यात उद्भवली तर त्यासाठी आपण सक्षम आहोत का? लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या अतिउंच सीमेवर ५० हजारांहून जास्त सैन्य वाढवण्यात आले आहे. अर्थातच, यामुळे पूर्ण भारत-चीन सीमेवरती आपली रक्षात्मक क्षमता वाढली आहे. एवढेच नव्हे, ..
भारताची सागरी सुरक्षा : संरचना आणि आव्हाने'इंमल्टी-एजन्सी मेरीटाईम सिक्युरिटी ग्रुप’ची स्थापना नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. विविध सागरी सुरक्षा एजन्सी आणि देशातील मंत्रालयांमध्ये उत्तम समन्वय प्रस्थापित करणे, हा त्याचा उद्देश. २०२२ फेब्रुवारीत नौदलाचे माजी व्हाइस अॅडमिरल जी. अशोक ..
पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या सायबर युद्धाला प्रत्युत्तरभविष्यात दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाकिस्तानस्थित ‘हँडलर सायबर ऑपरेशन्स`चा वापर अजून तीव्र करण्याची शक्यता आहे. चार पारंपरिक युद्धांव्यतिरिक्त, पाकिस्तानने गेल्या तीन दशकांमध्ये काश्मीरमधील ‘प्रॉक्सी`बंडखोरीला समर्थन दिले आहे. आता ते अत्याधुनिक ..
खंडणी वसुली : ईशान्य भारताच्या प्रगतीमध्ये एक मोठा अडसरईशान्य भारतातील खंडणी वसूल करणाऱ्या संस्थांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. खंडणी न दिल्यामुळे ज्यांनी हल्ले केले, त्या हल्लेखोरांना शिक्षा दिली पाहिजे. असे केले तरच ईशान्य भारताची वाटचाल प्रगतीपथावर होईल...
जागतिक मदतीच्या प्रतीक्षेत अफगाणिस्तानातील पंजशीरआता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहत आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता ..
७५ वर्षांनंतर सुरक्षेची आव्हाने ; सद्यस्थिती आणि उपाययोजना (भाग-१)सध्या चीनचे भारताविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध सुरु आहे. त्याला ‘हायब्रिड वॉर’, ‘झोन वॉर फेअर’ किंवा ‘अनरिस्ट्रिक्टेड वॉर’ किंवा ‘अनियमित युद्ध’ म्हणून ओळखले जाते. हे युद्ध ३६५ दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरावरती लढले जाते. या युद्धाचा उद्देश ..
कारगील युद्धाच्या २२ वर्षांनंतर भारताची युद्धसज्जताकारगील युद्धापासून आपण काय शिकलो, याबाबत विचार करण्याची गरज आहे. कारगीलसारखी परिस्थिती भविष्यात उद्भवली तर त्यासाठी आपण सक्षम आहोत का, हेही पाहणे गरजेचे आहे...
भारतीय नौदलातील पाणबुड्यांची क्षमता वाढवण्याची गरजआपण स्वसामर्थ्य वृद्धिंगत करत नाही, तोपर्यंत स्वतःची ताकद आणि क्षमता वाढणार नाही. त्यामुळेच आपण ‘आयएनएस कलवारी’ आणि ‘स्कॉर्पिन’ पाणबुड्या तयार करण्याचा कार्यक्रम वेगवान करण्याची गरज आहे. कारण, युद्धाचा प्रसंग कधी उद्भवेल, हे सांगणे शक्य नाही. म्हणून ..
नद्या आणि धरणांतून चीनचे भारतविरोधी जलयुद्धधरणांमध्ये साठवलेल्या प्रचंड जलसाठ्यांचा वापर चीन भारताविरोधात एक शस्त्र म्हणून कायमच करत आला आहे. त्यामुळे चीनविरोधातले हे जलयुद्ध जिंकण्यासाठी भारताने काय केले पाहिजे, यासंदर्भात या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा. ..
माहिती युद्ध जिंकण्याकरिता चीनची माध्यम खरेदीपरदेशातील मीडियाला खरेदी करण्याकरिता चीन अनेक उपाय करतो. अनेक वेळा त्यांना चीनकरिता जरुरी असलेली कामे दिली जातात. त्यांच्या वार्ताहरांना चीनमध्ये पर्यटक म्हणून नेले जाते, त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पूर्णपणे चीन करतो. अमेरिका आणि युरोपमधली ..
‘चिनी अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ला कसे प्रत्युत्तर देणार?सध्या चीन, भारत आणि जगातील अनेक देशांच्या विरुद्ध एक नियम नसलेले ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉर’ लढत आहे. एकाच वेळेला चीन भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध, लढत आहे, जे अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. चीन यामध्ये अनेक प्रकारच्या लढायांचा वापर करणार ..
‘चिनी व्हायरस’ची दुसरी लाट आणि भारतविरोधी तत्त्वेफेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत भारतामध्ये चिनी व्हायरसवर पूर्णपणे विजय मिळवण्यात आला होता आणि देशाचे लक्ष हे ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ आणि आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यावरती केंद्रित होते. परंतु, अचानक पुढच्या एक महिन्यामध्ये सगळेच उलटे झाले. अचानक ..
सागरी सुरक्षेसाठी सशक्त कायद्याची गरजअमेरिकेने युद्धनौकेने भारताच्या ‘एक्स्क्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन’मधून मार्गक्रमण केल्याच्या घटनेनंतर समुद्री कायद्याचे अवलोकन करून त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. देशाच्या सागरी सुरक्षेकरिता महत्त्वाची सुरक्षा दले आहेत, भारतीय नौदल, भारतीय ..
माओवादाच्या समूळ उच्चाटनासाठी...केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपायांच्या अंमलबजावणीचाही गांभीर्याने पाठपुरावा करावा. घोषणा उत्तम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कधी होणार? माओवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी. शांतता प्रस्थापित ..
‘केजीबी’च्या हेरगिरीचा भूतकाळ आणि चीन-पाकचे वर्तमानातील आव्हान‘सीआयए’, ‘केजीबी’, ‘आयएसआय - इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’, चिनी ‘एमएसएस’ या गुप्तहेर संघटना भारतातील राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, थिंक टँक, सुप्रतिष्ठित नागरिक, निवृत्त उच्चपदस्थ अधिकार्यांना विकत घेऊन देशातील महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ..
देशाची सुरक्षा मजबूत करण्याकरिता काही नवसंकल्पनाकरसंकलनाशिवाय इतर उपाय करून सरकारचे उत्पन्न वाढण्याची गरज आहे. सरकारने यासाठी काही नावीन्यपूर्ण घटकांचा ‘डिफेन्स बजेट’मध्ये वापर केला आहे. भीती होती पैसे नसल्यामुळे ‘संरक्षण बजेट’ कमी होईल, पण तसे झाले नाही. उलट ‘संरक्षण बजेट’ खासतर ‘कॅपिल बजेट’ ..
संरक्षणक्षेत्राला गरज भरीव निधीच्या तरतुदीचीभारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी २५ वर्षांचा दीर्घकालीन आराखडा बनवण्यात आला आहे. त्यानुसार आपण नवीन शस्त्रे आणणार आहोत, त्या शस्त्रांच्या खरेदीकरिता अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या हवाई दलाला ३६ नवीन ‘राफेल जेट’ विमाने विकत ..
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्यत्व आणि अपेक्षासन २०२१ची सुरुवात भारतासाठी अत्यंत खास असणार आहे. दि. १ जानेवारीपासून भारत पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (युएनएससी) तात्पुरता सदस्य (temporary member) झाला. ही जगातील सर्वात मोठी व सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. १ जानेवारी, २०२१ ..
हिंसक आंदोलने आणि देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्नया आंदोलनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे महागाई वाढली. हिंसक आंदोलने हासुद्धा दहशतवादाचा एक प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा ..
चिनी ‘सुपर सोल्जर्स’ला भारताचे प्रत्युत्तरचीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून ..
गेल्या सात महिन्यांत चीनने काय कमावले आणि काय गमावले?चिनी अतिक्रमणाला सात महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-चीन संबंधांमध्ये प्रत्येक आघाडीवर चीन पिछाडीवर आहे. लष्करीदृष्ट्या चीनने काहीही साध्य केले नाही. त्याशिवाय चीनची अपेक्षा होती की, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा भाग नाही, ..
माओवाद नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार-३’देशातील माओवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. सध्याच्या माओवाद्यांविरोधातील अभियानावर ते नाराज आहेत. माओवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना त्यांनी आखली आहे. यासाठी त्यांनी माओवाद्यांचे अड्डे ..
युद्धक्षमता लगेच वाढवण्यासाठी अनोख्या संकल्पनांचा अवलंबकोरोना या चिनी विषाणूमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचेही जगातील इतर देशांप्रमाणे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनोख्या कल्पनांचा विचार करून देशाची युद्धक्षमता वाढवावी लागेल. त्यासाठी वेट लिझिंग, भाडेतत्वावर इतर सामग्री घेणे गरजेचे आहे. ..
अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यवापसी आणि भारताचे राष्ट्रीय हितअफगाणिस्तान हा सार्वभौम, एकात्मिक, स्थिर, बहुतत्त्वांचा आदर करणारा लोकशाही देश असावा, ही भारताची भूमिका अफगाणिस्तानात स्वीकारली गेली आहे. भारताने समविचारी गटांबरोबर काम करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेतली, तर अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण ..
हैं तैयार हम!चीनमधील माध्यमे आणि त्यांचे भारतीय माध्यमांतील काही हस्तक सध्या जोरदार दुष्प्रचार करताहेत. लडाख सीमेवर भारतीय सैन्य चिनी सैनिकांविरोधात तैनात आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरुवात होईल. त्यावेळी भारतीय सैन्य आपल्या सैनिकांची काळजी घेऊ ..
लडाखमध्ये एसएफएफ कमांडोंचा थरारएसएफएफच्या प्रशिक्षण आणि इतर सर्वच बाबी या भारतीय सैन्याअंतर्गतच केल्या जातात. एसएफएफचे मुख्य काम होते की, चीनमध्ये जाऊन गुप्त माहिती संकलित करणे, महत्त्वाच्या बातम्या काढणे, गरज पडल्यास तिबेटमधील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणे. त्यांना जंगलातील ..
चिनी गुप्तहेरांचा सापळा (भाग-२)चीनने काही सॉफ्टवेअर्समध्ये ‘ट्रोझन हॉर्स’ घालून भारताच्या क्षेपणास्रांविषयीची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घेता भारताने सरकारी स्तरावरील आपली एकंदर संगणकप्रणाली सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य बनवणे गरजेचे आहे. तसेच भारतातील प्रत्येक ..
भारत-चीन सीमेवर रस्ते बांधणीचा वेग वाढवण्याची गरजरस्तेबांधणी, निर्मिती आदी साधनसंपत्ती विकासाची पूर्ण जबाबदारी असणारी एकच यंत्रणा असणे गरजेचे आहे. सैन्याची हालचाल जलद करता यावी म्हणून अरुणाचल प्रदेशातील तवांगपर्यंत रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आखली आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ रस्ते बनवत आहे, ..
भारतीयांनो, चिनी अपप्रचाराला बळी पडू नका!चीन आणि पाकिस्तानशी युद्ध कसे लढले जात आहे? भारतीय लष्कर चीनशी लडाख सीमेवर लढत आहे, त्याचवेळी भारतीय लष्कर पाकिस्तानशी नियंत्रण रेषेवर दररोजच लढत आहे. याशिवाय भारतीय लष्कर काश्मीर खोर्यात नियमितपणे दहशतवादविरोधी कारवाईही करत असते. याच वेळी देशाच्या ..
चीन आणि पाकिस्तानच्या ‘हायब्रीड युद्धा’ला हवे जशास तसे उत्तर सध्या पाकिस्तान आणि चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि ‘मुत्सद्देगिरी’च्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीकरिता बोलावले जाते. तिबेटला किंवा मानस सरोवराला भेट, ..
लडाखमध्ये सीमेवरील चिनी अतिक्रमणचीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. यामुळे या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये ..
‘पॅन्डेमिक’ इतकेच जीवघेणे ‘इन्फोडेमिक’भारतात दुष्प्रचार युद्ध किंवा खोट्या बातम्यांचा प्रसार हा कोरोना विषाणूच्या संक्रमणापेक्षाही अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने होतो आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३०जानेवारीला सापडला. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, अफवा, त्यावरचे ..
इटलीची चिनी चूक आणि भारताला धडाकर्जाच्या जीवघेण्या ओझ्याखाली दबलेला इटली, चीनला होणारी निर्यात वाढवून व चिनी गुंतवणुकीला आकर्षित करून मरगळलेल्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेत नवीन प्राण फुंकायचे स्वप्न बघत होता. तो चीनवर अवलंबून आहे व चिनी भांडवल हे इटालियन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार ..
भारताचा चिनी गुंतवणुकीला चापजगभरात कोरोनामुळे समभाग विक्रीमध्ये (स्टॉक मार्केट एक्सचेंज) घसरण होत आहे. त्यातच एचडीएफसी लिमिटेडचे समभागाचे मूल्य घसरले असताना चीनने त्याचा लाभ उठवला. देशात गृहनिर्माणासाठी कर्ज देणार्या एचडीएफसी बँकेचे १ कोटी, ७४ लाख, ९२ हजार, ९०९ रुपयांचे समभाग ..
कोरोनाला पराभूत करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर'आरोग्य सेतू' अॅप युजर्सच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करतो. तसेच हे अॅप ब्ल्युटूथच्या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरस संसर्ग रुग्णांच्या संपर्कात आहे की नाही, हे तपासता येते तसेच या दोघांमध्ये किती अंतर आहे, याची माहिती उघड होते. या अॅप्सवर ..
कोरोना : दहशत नको, जनजागृती आवश्यक समाजातील ही जागृती फार चांगली गोष्ट आहे. कारण, या जागृतीमुळेच लोक प्रतिबंधक उपाय अनुसरू लागतात आणि उपचारांपेक्षा प्रतिबंधन केव्हाही हिताचे असते. परंतु, ही जनजागृती किंवा सावधगिरी हळूहळू दहशतीत परिवर्तित होत आहे...
'थिएटर कमांड'च्या रचनेला वेगभारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप तयार करत 'थिएटर कमांड'चा निर्णय अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक, सामरिक गरजा लक्षात घ्याव्या लागतील. स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी 'थिएटर कमांड' निश्चित करताना ते भारताच्या ..
अर्थसंकल्प : अंतर्गत सुरक्षेकरिता समाधानकारक तरतूदसामाजिक विषय, सामान्य नागरिकांचे हित, स्वास्थ्य आणि कल्याणासाठी शेतकरी योजना, १५ लाखांपर्यंत प्राप्तिकराची माफी वगैरे या सर्वांसाठी अर्थव्यवस्था करणे यात सुतराम संशय नाही. परंतु, संरक्षणाच्या खर्चाच्या तरतुदीकडे पण लक्ष देणे जरुरी आहे. आज पारंपरिक ..
हिंसक आंदोलने आणि तरुणाई सामान्य घरातील आणि ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या आशा केंद्रित असतात, अशा तरुणांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होताना शंभरवेळा विचार करायला हवा. कारण, संकटसमयी कोणताही नेता त्यांच्या मदतीला येत नाही. कारण, त्यांचे काम झालेले असते. तरुणांनी या सगळ्याचा ..
स्त्रियांची सुरक्षा : काही उपाययोजनामहिलांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते. दरवेळी वडील, भाऊ, नवरा सोबत नसतातच. त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची ..
सुरक्षा सरकारी आणि खाजगी संपत्तीचीआंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. आंदोलकांवर खटले जलदगती न्यायालयात चालवून आंदोलकांना शिक्षा मिळाली पाहिजे, तरच कायद्याची भीती आंदोलकांना बसेल...
लष्कराचे आधुनिकीकरण अत्यावश्यकचिनी सैन्याच्या आधुनिकीकरणावर लक्ष ठेवले पाहिजे. त्याच गतीने देशाच्या लष्कराचेही आधुनिकीकरण केले पाहिजे. सध्या अरूणाचल प्रदेश, ईशान्य भारतामध्ये रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळे यांच्यावर मोठे काम केले जात आहे. त्याचा वेग अजून वाढवला पाहिजे आणि नियोजनपूर्वक ..
भारताची सागरी सुरक्षा२६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षांमध्ये सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या ..
गुन्ह्यांमागचे चेहरे उजागर करणारे फेशियल रेकग्निशन सिस्टीम'सीसीटीएनएस' आणि 'नॅशनल इंटलिजन्स नेटवर्क' या दोन्ही नेटवर्कबेस्ड सिस्टीम आता जोडल्या जात आहेत. चेहऱ्यावरून गुन्हेगार ओळखण्याची 'फेशियल रेकग्निशन सिस्टीम'वर संशोधन कऱणारे भारत सरकार हे जगातील पहिलेच आहे. ही सिस्टीम कशी असेल, तिचा वापर कसा करता येईल ..
मलेशिया आणि तुर्कीविरुद्ध भारताचे व्यापार अस्त्रकाश्मीरमधील ‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगपाखड सुरूच आहे. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण, तुर्की, मलेशिया आणि चीन वगळता ..
आक्रमक परराष्ट्र नीतीने दुष्प्रचाराला प्रत्युत्तरअशा प्रकारच्या तथाकथित मानवाधिकाराचा बुरखा फाडून त्यांच्यावर भारतीय जनतेने बहिष्कार टाकण्याची गरज आहे. हे ‘माहिती युद्ध’ प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मोबाईलमध्येआणि समाजमाध्यमांमध्ये घुसलेले आहे. म्हणून आपण सगळेच ‘सायबर योद्धे’ बनून दुष्प्रचार करणार्या ..
अनिवासी भारतीय आणि भारत-अमेरिका संबंधजे अनिवासी भारतीय देशाच्या बाहेर गेले आहेत, त्यांना ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजे ‘देशाचे बौद्धिक नुकसान’ असे समजण्यापेक्षा त्यांना परदेशामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून समजले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे, त्यात अजून जास्त ..
गुजरातच्या सक्षम सागरी सुरक्षेकरिता खबरदारीचे उपायगुजरातमधील खाडीक्षेत्र गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमुळे असुरक्षित आहेत. उदाहरणार्थ गुजरातमध्ये, हरामी नाला प्रवाहक्षेत्र भारतात उगम पावून पाकिस्तानात प्रवेश करते. मग पुन्हा भारतात येते. त्यामुळे हे प्रवाहक्षेत्र घुसखोर व तस्करांच्या पसंतीचे ..
भारताच्या अण्वस्त्रविषयक धोरणाचा पुनर्विचार आवश्यकपाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही भारताच्या विरोधातील वागणे पाहता भारताने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते. ..
'कलम ३७०' पश्चात काश्मीरच्या विकासाला चालनाजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे, तसेच काश्मीर समस्येचे मूळ असणारे घटनेतील '३७०' हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय धाडसी निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इतिहास घडवला आहे. 'कलम ३७०' काढल्यामुळे देशाचे आणि काश्मिरी जनतेचे अनेक फायदे ..
देशाच्या बाह्यसुरक्षेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद अपुरी!सार्वभौमत्व, भौगोलिक सुरक्षा, अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय स्वातंत्र्य, आर्थिक आणि सामाजिक निर्णय स्वातंत्र्य या चार मुद्द्यांवर राष्ट्र किती सुरक्षित आहे, सामर्थ्यवान आहे, ते ठरते. अशा मानबिंदूंचे रक्षण करण्याचा हक्क आपल्या देशाला आहे. भारतासारखे ..
तेलजहाजांची सुरक्षा!इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच ‘एफ-२२’ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली ..
माओवादाला पोसणारी आंतरराष्ट्रीय रसद थांबविण्याची गरजमाओवाद संपवण्याकरिता आपल्याला सर्वसमावेशक उपाययोजनांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावरून त्यांना मिळणारी मदत थांबवावी लागेल. याशिवाय त्यांना मदत करणारे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि ईशान्य भारतातील काही बंडखोर गटांनासुद्धा उद्ध्वस्त करावे लागेल...
चिनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा!२०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर एवढी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे भारत आणि चीनमध्ये असलेली तफावत भरून काढण्यास आपल्याला मदत मिळेल आणि अर्थातच यामुळे आपल्या संरक्षणाकरिता मिळणाऱ्या बजेटमध्येसुद्धा वृद्धी होईल आणि देश अजून ..
माओवाद्यांची आर्थिक नाकेबंदी आवश्यकमाओवादाला नेस्तनाबूत करायचे असेल तर माओवाद्यांचे खंडणीराज्य संपवले पाहिजे. २०१६ मधील आकडेवारीनुसार, माओवादी १५०-२५० कोटी रुपयांची खंडणी वेगवेगळ्या माध्यमातून गोळा करताहेत. सरकारी निविदा, योजना, कारखाने, व्यावसायिक आणि इतर लोकांकडून खंडणी वसूल करतात. ..
भारताची ‘इंधन सुरक्षा’भारताची ‘इंधन सुरक्षा’ मजबूत करण्याकरिता येणाऱ्या सरकारला अनेक उपाययोजना कराव्या लागतील. यावर निर्णय लवकरात लवकर घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. हे उपाय त्वरित पुढच्या एक ते पाच वर्षांमध्ये आणि त्यापुढील येणाऱ्या काळामध्ये घ्यावे लागतील. या सगळ्यांमध्ये ..
श्रीलंका स्फोटांनंतर सागरी सुरक्षा आणि सतर्कतेची गरजखेदजनक अनुभवावरून अंमलबजावणी सुस्त, अकार्यक्षम व खूप उणिवा ठेवणारी आहे, ज्यांचा उपयोग दहशतवादी/देशद्रोही करतात. आशा करूया की, वर्तमान योजनांची अंमलबजावणी निकडीने हाती घेतली जाईल, ज्यामुळे सागरी सुरक्षा सशक्त होईल. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, ..
अंतराळातील युद्धक्षमताहवाई सामर्थ्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानाचे प्रचंड महत्त्व आहे. त्यासाठी निश्चित धोरण, नीती आखून त्याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम राबवणेही आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर हवाई वाहतूक आणि अवकाश मोहिमांसाठी काही नियम नव्याने आखण्याची गरज निर्माण झाली आहे...
आता चीनविरोधात हवे कठोर धोरण!इतर मित्र देशांचा वापर करून चीनविरोधात नवी आघाडी उघडली पाहिजे. गरजेच्या वेळी चीन जसा पाकिस्तानच्या मदतीला धावून येतो तसेच दक्षिण पूर्व आशियातील देश म्हणजे व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांचा वापर चीनविरोधात आघाडी तयार करण्यासाठी केला पाहिजे...
पुलवामामधील हल्ल्याचा बदलापुलवामामधील हल्ल्याचा बदला घेणार, हे भारताने ठणकावून सांगितल्यानंतर प्रत्युत्तराची भाषा करणार्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकने धडकी भरली असल्यास नवल नाही. पाकिस्तानच्या रडार यंत्रणा, विमानलक्ष्यी प्रणाली यांना जराही सुगावा ..
तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची बिकट वाट...चीन तिबेटवर आक्रमण करत आहे, ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे. ..
हिंदूंची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारीपाकिस्तानी छळाला भिऊन हिंदू पळून भारतात आले, तेव्हा बंगाली मुस्लिमांच्या एका गटाने त्यांची संपत्ती गिळंकृत केली...
आता सैन्यात पाच वर्षे काम अनिवार्य?या पुढे येणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला सैन्यात पाच वर्षे अनिवार्यपणे काम करावे लागेल, अशा कल्पना मांडण्यात आल्या, मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. ..
काश्मिर खोऱ्यात सोशल मीडियावर दहशतवादशेजारील राष्ट्र चीनने त्यांच्या देशात सोशल मीडियावर पूर्णपणे निर्बंध लादले आहेत. तसेच पाऊल भारताने उचलले पाहिजे. कोणतीही चुकीची बातमी किंवा अफवा पसरवण्यात येत असेल, तर ते त्वरित ब्लॉक केले पाहिजे. पोलीस खात्यामध्ये सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी ..
सागरी सुरक्षेची समीक्षाभारतीय धोरणकर्ते आणि सुरक्षा दले यांनी देशाच्या सागरी सुरक्षेस दीर्घकाळ उपेक्षित ठेवले. निरनिराळ्या अवैध सागरी कारवाया विचारात घेतलेल्या नाहीत. या अवैध कारवायांनी धोक्याची पातळी गाठल्यानंतर, केवळ त्याकडे दुर्लक्ष करता येत नसल्याने त्यांना तोंड देण्याची ..
समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता?मोठ्या लष्करी तळाच्या किंवा आस्थापनांच्या रक्षणासाठी विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील आण्विक संस्था किंवा नाविक तळे, तेलशुद्धीकरण केंद्र यांच्याभोवती अंडरवॉटर सर्व्हिलन्स व्यवस्था लावण्याची गरज आहे...
‘ब्राह्मोस’ची हेरगिरी: देशगद्दारांना हवे कठोर शासन!‘ब्राह्मोस एरोस्पेस सेंटर’ ब्राह्मोस नागपुरात आहे. हे केंद्र भारत आणि रशियामार्फत संयुक्तपणे चालवलं जातं. गेल्या वर्षी येथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या प्रक्रियेचं परीक्षण करण्यात आलं होतं. ..
चीनचे जलआक्रमणचीन सध्या ‘साऊथ- नॉर्थ वॉटर ट्रान्सफर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बांधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात ४५.६ अब्ज क्युबिक मीटर पाणी एका मोठ्या प्रकल्पाद्वारे कमी पाण्याच्या प्रदेशात आणले जाईल आणि त्याची किंमत ६५ अब्ज डॉलर्सपेक्षा असू शकते. भारताशी याचा ..