गंगेत स्नान केल्यानंतर आपली सर्व पापे धुतली जातात, असे मानले जाते. कॉंग्रेस नेत्यांवर छत्तीसगडच्या जनतेचा विश्वास आहे की नाही, ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, कॉंग्रेस नेत्यांनी गंगेत स्नान केले नसले, तरी आपल्या हातात शपथ घेण्यासाठी का होईना ..