इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून हत्या करण्यात आलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह आज मायदेशी परत आणण्यात येणार आहेत. देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल वी.के. सिंग हे सध्या इराक राजधानी बगदाद येथे असून त्यांच्या निरीक्षणाखालीच हे मृतदेह भारतात परत आणण्यात येणार आहेत.