अवयवदानात भारताचा विक्रम ..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |
अवयवदानात भारताचा विक्रम ..!
 
 
भारतात अवयवदान या विषयाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. भारतात दरवर्षी ५ लाख लोक अवयवदानाच्या कमतरतेमुळे दगावतात. यामध्ये २ लाख लोक फुफ्फुसाच्या रोगांमुळे, ५० हजार हृदयविकारांमुळे तर दीड लाखांपेक्षा अधिक लोक मूत्रपिंड प्रत्यारोपण न झाल्यामुळे दगावतात ज्यापैकी फक्त ५ हजार लोकांना मूत्रपिंड दाता मिळतो आणि त्यांचे प्राण वाचतात पण बाकीच्यांच काय ?  
@@AUTHORINFO_V1@@