महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली असून तसेच अर्थसंकल्पीय तरतुदी असताना कामे वेळीच न करणे ,यामुळे पाच नागरिकांचा निष्पाप बळी गेले याचा निषेध व्यक्त करीत भाजप नगरसेवकांसह ठिय्या आंदोलन केले. तर मनसेने भर पावसात प्रशासनाची तिरर्डी काढत आंदोलन केले. उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या मार्गदर्शना खाली हे आंदोलन केले.