मन की बात कार्यक्रमाच्या ४३व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवा पिढीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘स्वच्छता समर इंटर्नशिप २०१८’ विषयी माहिती दिली, तसेच कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले.
आज पंतप्रधानांच्या हस्ते ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वे चे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे आजच्या कार्यक्रमात ते याविषयी देखील विार व्यक्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.