'आज संपूर्ण जगाला पर्यावरणाच्या समस्येने ग्रासले आहे. वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत निघाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राखत आपापल्या देशाचा विकास करणे गरजेचे झाले आहे.आतापासून सौर उर्जेचा वापर वाढवून त्याद्वारे पर्यावरणपूरक विकास घडवला पाहिजे