केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमात सीआरपीएफच्या कार्याचे कौतुक केले. “दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न त्याचबरोबर मदत आणि बचाव कार्यांमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स अग्रेसर असते. काश्मीरी लोक आणि दहशतवाद्यांशी योग्य प्रकारे हाताळणी करुन नियंत्रण मिळवण्याचे कार्य सीआरपीएफने करत आहेत." असे यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/