त्यामुळे महत्वाची कामे, पैसे काढणे किंवा बँकेत पैसे जमा करणे ही सगळी कामे दिवाळीपूर्वीच आटपून घ्यावी लागणार आहेत. बँकांना सलग ५ दिवस ही सुट्टी आल्याने एटीएमवर याचा ताण येऊन खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधूनही गरजेच्या कामांसाठी वेळीच पैसे काढून ठेवावे लागणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/