बिटिंग रिट्रीट महोत्सव हा प्रजासत्ताक दिनाच्या समापन प्रसंगी साजरा केला होतो. हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच २९ जानेवारीच्या संध्याकाळी विजय चौक येथे आयोजित केला जातो.सूर्यास्त होण्यावेळी हा कार्यक्रम साजरा केला जातो. भारतात बीटिंग द रिट्रीट सेरेमनीची सुरवात १९५० साली झाली होती.